tag:blogger.com,1999:blog-4372229923117845762024-02-19T02:18:42.618-08:00UNIDTUNODISUNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.comBlogger125125tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-43270821001857063272009-10-05T09:01:00.000-07:002009-10-05T09:10:29.857-07:00देशासाठी दहा मिनिटे<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgxb_XpazyVnxM7NDFgGAzbi0uTjQvApFLehlSNJ8LRP8nBGwYPTJbu29k0BfnPxFGNQvTWh7XW6-JJ3zsBvHABYAf5YCIrqBSqBUlS1AS4KI5c_rdvNzFSl0eEkrAmZhPrVEPd1Vc3Hy0/s1600-h/APJ.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5389147581684684178" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; WIDTH: 320px; CURSOR: hand; HEIGHT: 146px" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgxb_XpazyVnxM7NDFgGAzbi0uTjQvApFLehlSNJ8LRP8nBGwYPTJbu29k0BfnPxFGNQvTWh7XW6-JJ3zsBvHABYAf5YCIrqBSqBUlS1AS4KI5c_rdvNzFSl0eEkrAmZhPrVEPd1Vc3Hy0/s320/APJ.jpg" border="0" /></a><br /><div></div>UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-23533344538443995862009-09-18T10:46:00.001-07:002009-09-18T10:46:57.906-07:00नवरात्रीत एड्सचे रुग्ण वाढण्याचा धोकानवरात्रीत एड्सचे रुग्ण वाढण्याचा धोका !<br />17-09-2009<br /><br />--><br />धर्मशिक्षणाच्या अभावाचे दुष्परिणाम !<br />हिंदूंचे सण आणि उत्सव हे मौजमजा करण्यासाठी नसून धार्मिकता जोपासून ईश्वराची उपासना करण्यासाठी असतात,हे धर्माचरणाअभावी विसरलेल्या हिंदूंनो, उत्सवाचे खरे महत्त्व जाणा !<br />मुंबई, १७ सप्टेंबर - नवरात्रीत एड्सचे रुग्ण वाढण्याचा धोका असल्याची चेतावणी आधुनिक वैद्यांनी दिली आहे. (इतके दिवस नवरात्रीत गर्भपाताचे प्रमाण वाढते, असे निरीक्षण करण्यात येत होते. आता त्याही पुढे जाऊन एड्सचे रुग्ण वाढण्याचा निर्माण झालेला धोक समाजाचे धर्मशिक्षणाच्या अभावी झालेले अध:पतनच दर्शवतो ! -संपादक) निरोध किंवा गर्भनिरोधक गोळया या एड्सपासून संरक्षण देत नाहीत, असे आधुनिक वैद्यांनी स्पष्ट केले आहे. एड्स क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्या अलका देशपांडे यांनी या सूत्राबाबत असे स्पष्ट केले आहे की, `तरीही तरुण-तरुणींकडून काही चूक झालीच तर त्यांनी एड्सच्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे' (युवक-युवतींना स्वैराचारापासून रोखण्याचा उपदेश करण्याऐवजी चंगळवादाला उघड उघड प्रोत्साहन देणार्या अलका देशपांडे यांचा निषेध करावा तेवढा थोडाच ! - संपादक)UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-83091021109890982842009-09-18T10:34:00.000-07:002009-09-18T10:36:20.784-07:00देशातील ४० सहस्र चौरस कि.मी. क्षेत्रावर नक्षलवाद्यांचा ताबादेशातील ४० सहस्र चौरस कि.मी. क्षेत्रावर नक्षलवाद्यांचा ताबा<br />17-09-2009<br /><br />--><br />देशावर शासन कोणाचे ? गांधीवादी (षंढवादी) काँग्रेसचे कि नक्षलवाद्यांचे ?२० राज्ये आणि २३३ जिल्हे प्रभावित<br />एका बाजूने चीनने सीमेवर घुसखोरीच्या कारवाया करून भारताला जेरीस आणले असतांना नक्षलवाद्यांनी देशांतर्गत कारवाया करून जनतेला वेठीस धरले आहे. नेपाळमध्ये जसे नक्षलवाद्यांनी चीनचे साहाय्य घेऊन तेथील सत्ता हस्तगत केली, तसेच उद्या भारतातील नक्षलवाद्यांनी शेजारील चीनचे साहाय्य घेऊन गांधीवादी (षंढवादी) काँग्रेस शासन उलथवून देश ताब्यात घेतल्यास नवल ते काय ?<br />नवी दिल्ली, १७ सप्टेंबर - देशातील ४० सहस्र किलोमीटर भूभाग नक्षलवाद्यांच्या ताब्यात गेला आहे, अशी माहिती काल केंद्रीय गृह खात्याने संसदीय स्थायी समितीपुढे सादर केली आहे. (स्वातंत्र्यानंतर पाकने काश्मीरचा सहस्रावधी चौरस कि.मी.चा भाग गिळंकृत केला, १९६२च्या युद्धात चीनने सहस्रावधी चौरस कि.मी. भूभाग गिळंकृत केला. गेल्या दोन दशकांमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांमुळे काश्मीरमधून हिंदूंना परागंदा व्हावे लागले, कोट्यवधी मुसलमान बांगलादेशी घुसखोरांनी देशाच्या जागेचा ताबा घेतला आहे आणि आता नक्षलवाद्यांकडून ४० सहस्र चौरस कि.मी.च्या भूभागाचा ताबा घेतल्याचे उघड झाले. या परिस्थितीला केवळ षंढ काँग्रेस शासनच उत्तरदायी आहे. देशाला संकटात टाकणार्या अशा देशद्रोही काँग्रेस शासनाला राष्ट्र आणि धर्मप्रेमी राज्यकर्त्यांच्या राज्यात कठोर शिक्षा देण्यात येईल ! - संपादक) काल भाजप नेते श्री. व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीपुढे गृह खात्याने नक्षलवाद्यांच्या कारवायांची माहिती दिली. नक्षलवाद्यांच्या विविध गटांनी या क्षेत्रावर ताबा घेतला आहे. येथेच नक्षलवाद्यांची सर्वाधिक हालचाल दिसून येते. येथे शासनाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव जी.के. पिल्लई यांनी या वेळी दिली. अलीकडेच गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी २० राज्ये आणि दोन सहस्र पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत माओवाद्यांचा प्रभाव जाणवत असल्याचे सांगितले होते. २३३ जिल्ह्यांना या हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी मान्य केले होते. (हे निलाजरेपणे मान्य करण्यापेक्षा नक्षलवाद निपटून काढण्याचा पराक्रम दाखवा ! - संपादक)UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-90047746642386617872009-09-05T01:02:00.000-07:002009-09-05T01:04:32.376-07:00सावंतवाडी (तालुका बारामती) येथे शिरसाई देवीच्या मूर्तीवर विष्ठासावंतवाडी (तालुका बारामती) येथे शिरसाई देवीच्या मूर्तीवर विष्ठा टाकून मूर्तीची विटंबना !<br />04-09-2009<br /><br />सावंतवाडी (तालुका बारामती), ४ सप्टेंबर - काल पहाटेच्या वेळी हिंदुद्वेष्ट्यांनी येथील शिरसाई येथील शिरसाई देवीच्या मूर्तीला प्लास्टीकच्या पिशवीच्या साह्याने विष्ठा लावून ती पिशवी मूर्तीच्या चेहर्याला चिकटवून मूर्तीची घोर विटंबना केली !<br />(धर्माभिमान्यांनो, काँग्रेसच्या राज्यात तुमची मंदिरे सुरक्षित नाहीत, हे लक्षात घ्या ! हे कृत्य करणार्या हिंदुद्वेष्ट्याचा शोध घेऊन त्याला मोठी शिक्षा होईल, असा प्रयत्न करा ! - संपादक) हा प्रकार गावातील श्री. अनिल सावंत यांच्या सकाळी देवीचे दर्शन घ्यायला गेल्यावर लक्षात आला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना कळवले. श्रद्धेय देवतेची विटंबना पाहून येथील हिंदूंचा उद्रेक झाला. संतप्त झालेल्या हिंदूंचा जमाव मंदिराभोवती एकत्र झाल्याने तिथे तणाव निर्माण झाला. या प्रकरणी मंदिराच्या विश्वस्तांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मोठा फौजफाटा आणून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच मूर्तीची विटंबना करणार्या गुन्हेगाराला तात्काळ अटक केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी सर्व मंदिर आणि मूर्ती धुवून काढली. मंदिराची मूर्तीची शुद्धी करून, अभिषेक घालून मूर्तीची पूजा आणि आरती करण्यात आली. सावंतवाडी गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून धर्मशिक्षणवर्ग सुरू आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती होत आहे. त्यामुळे धर्मद्रोह्यांना पोटशूळ ऊठून त्यातून त्यांनी केलेली घृणास्पद कृती असावी, असा काही लोकांचा समज आहे.<br />बरेच हिंदू ``पोलिसांमध्ये तक्रार द्यायला नको. त्यामुळे गावाची सर्वत्र बदनामी होईल'', असे म्हणत होते. (हिंदूंनो, तुमच्या देवतांची आणि मंदिरांची अशी विटंबना सर्वत्र होण्याचे प्रमाण वाढत असतांना त्याविरोधात एकत्र येऊन आवाज उठवला नाहीत, तर एक दिवस तुमचे देव आणि मंदिरे यांपैकी काहीच उरणार नाही, हे लक्षात घ्या ! - संपादक)पोलीसही ``ही बातमी गावापुरती मर्यादित ठेवा. बाहेर सांगू नका त्यामुळे लोकांमध्ये तणाव निर्माण होईल'', असे म्हणत होते. (वारंवार तणाव निर्माण होईल म्हणून घाबरणारे कर्तव्यचुकार पोलीस मूर्तीविरोधकांना शिक्षा करून अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न का करत नाहीत ? निधर्मी काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झालेल्या पोलिसांनो, देव आणि धर्म यांचे रक्षण केलेत, तर तो तुमचे रक्षण करेल, हे लक्षात ठेवा ! - संपादक)UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-66643995742132946692009-09-05T00:59:00.000-07:002009-09-05T01:01:54.859-07:00मिरजेत अद्यापही मुसलमानांच्या मुजोरीला उधाणमिरजेत अद्यापही मुसलमानांच्या मुजोरीला उधाण !<br />मिरजेतील हिंदूंना तीन दिवस मुसलमानांकडून मरण्यास सोडणारी काँग्रेस राज्य करण्यास पात्र आहे का ?<br />04-09-2009<br /><br /><br />* सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनास मंडळांचा नकार सांगलीत दुसर्या दिवशीही बंद* पोलिसांचे हिंदूंवर अत्याचार हिंदुत्ववाद्यांच्या अटकेचे सत्र सुरूच; हिंदूंमध्ये तीव्र संताप<br />मिरज, ४ सप्टेंबर (वार्ता.) - अफझलखान वधाच्या कमानीवर आक्षेप घेणार्या मुसलमानांनी गणेशमूर्ती फोडल्या. त्याचबरोबर मारुति मंदिर आणि जैन मंदिर येथे गोमांस टाकण्याचा संतापजनक प्रकार केला. त्यानंतर काल हिंदूंच्या वाहनाची तोडफोड करून हिंदूंवर तलवारींनी आक्रमण करण्याचे सत्र मुसलमानांनी आरंभले. (हिंदूंना मोगल क्रूरकर्म्यांच्या राजवटीची आठवण करून देणारी काँग्रेसची राजवट ! हिंदूंनो, काँग्रेसची मोगलाई येत्या निवडणुकीत संपवा ! - संपादक) त्याच्या प्रत्युत्तरादाखल हिंदूही आज आक्रमक झाले. दंगलीच्या तिसर्या दिवशी हिंदूंनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला; मात्र निष्पाप हिंदूंवर पोलिसांनी लाठीमार केला. (मुसलमान हिंदूंवर तुटून पडले असतांना बघ्याची भूमिका घेणारे पोलीस हिंदूंनी मोर्चा काढल्यावर मात्र त्यांना मारत सुटतात. अशा पोलिसांना हिंदूंनी कर भरून पोसायचे कशाला ? - संपादक) पोलिसांनी हिंदु महिलांनाही जखमी केले. त्यांनी गल्लीबोळांतून पाठलाग करत हिंदु तरुणांना बेबंदपणे मारहाण केली. (हिंदूंनो, या पोलिसांना लक्षात ठेवा. कृतीशील हिंदुत्ववाद्यांचे राज्य आले की, त्यांच्यावर कठोर कारवाई करा ! - संपादक) आज अनंत चतुर्दशीच्या दुसर्या दिवशीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अफझलखान वधाचे चित्र उभारल्याशिवाय गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याच्या भूमिकेवर ठाम होती. येथील धर्मांध मुसलमानांनी केलेले मूर्तीभंजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर घेतलेला आक्षेप यांमुळे आज तिसर्या दिवशीही मिरज धुमसत होते. सनदशीर मार्गाने निवेदन देण्यासाठी निघालेल्या हिंदु महिलांवर पोलिसांनी आज श्रीकांत चौक येथेच लाठीमार केला. (अशा पोलिसांना `काफीर' म्हणत उद्या मुसलमानांनी त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले, तर हिंदूंनी त्यांना का वाचवायचे ? - संपादक) हिंदु स्त्रियांवर बळाचा वापर करून पोलिसांनी पुन्हा एकदा या देशात कायद्याचा बडगा फक्त हिंदूंसाठीच असल्याचे सिद्ध केले. (पोलिसांच्या या पक्षपाताला विटून उद्या सहिष्णू हिंदूंनीही स्वत:च्या आंदोलनाची दिशा मुसलमानांसारखीच ठेवली, तर त्यात नवल ते काय ? - संपादक) लोकप्रतिनिधींसमोर हिंदूंच्या संतापाचा उद्रेक ! काल हिंदु तरुणांना ते अभ्यास करत असतांना घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली. आज सकाळपासून दत्त मंगल कार्यालयाजवळ संतप्त हिंदु स्त्रिया एकत्र आल्या. त्यांनी समस्त स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध केला. सुरभी गणेश मंडळाच्या प्रमुखांनी महिलांना समजावण्याचा प्रयत्न केला; मात्र महिलांच्या संतापापुढे ते हतबल झाले. त्यानंतर तेथे भाजपचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार संभाजीराव पवार, उपमहापौर शेखर इनामदार आदी आले. तेव्हा महिला आणि शेकडो पुरुष कार्यकर्त्यांनी त्यांचे ऐकण्यास नकार दिला. बराच वेळ कोणीही लोकप्रतिनिधींचे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या वेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी ते कमान उभारीपर्यंत बेमुदत उपोषणासाठी बसणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा महिलांनी त्यांच्याबरोबर निवेदन देण्यासाठी जाण्याची सिद्धता दर्शवली. या वेळी सहस्रावधी हिंदू निवेदन देण्यासाठी घोषणा देत श्रीकांत चौक येथे जमले. तेथे पोलीस मोठ्या फौजफाट्यासह उपस्थित होते. त्यांनी हिंदूंचा भव्य मोर्चा अडवला. (मुसलमानांसमोर नांगी टाकणारे; मात्र हिंदूंचा आवाज दडपण्यासाठी तत्पर असणारे पोलीस ! - संपादक)दोन आमदार आणि एक माजी आमदार यांच्या उपस्थितीत हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार !तेथे हिंदूंना खाली बसवण्यात आले. दोन्ही आमदार गाडीवरून हिंदूंना मार्गदर्शन करणार होते; मात्र पोलिसांनी आमदारांना खाली उतरण्यास सांगितले. (जे पोलीस हिंदु आमदारांनाही जुमानत नाहीत, ते सर्वसामान्य हिंदूंशी कसे वागत असतील, याची कल्पनाही न केलेली बरी ! - संपादक) या वेळी आमदार आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. तोपर्यंत पोलिसांनी समस्त हिंदु महिलांना एका बाजूला बसण्यास सांगितले. त्यानंतर पुरुषांच्या जमावावर पोलिसांनी बेछूट लाठीमार सुरू केला. हिंदु तरुणांना अमानुषपणे मारहाण केली. (अशी मारहाण पोलिसांनी मुसलमान तरुणांना केली असती का ? त्यांनी ती केली असती, तर मुसलमानांनी काय केले असते, ते सांगायला नको. हिंदू तसे करत नाहीत, म्हणून पोलीस हिंदूंशी मगु्ररीने वागतात ! - संपादक) या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या ४ नळकांड्या फोडल्या.सद्गुरु बाळ महाराज यांचे उपोषण : आज इचलकरंजी बंदइचलकरंजी - येथील सद्गुरु बाळ महाराज यांनी आज मिरज येथे भेट देऊन हिंदूंच्या संतप्त भावना समजून घेतल्या. (संतांना दंगलग्रस्त हिंदूंचे सांत्वन करावेसे वाटते; पण काँग्रेसच्या एकाही लोकप्रतिनिधीला दंगलग्रस्त हिंदूंकडे फिरकावेसेही वाटत नाही, हे संतापजनक आहे ! अशा काँग्रेसवाल्यांना हिंदुबहुल भारतात राज्य करण्याचा काय अधिकार ? - संपादक) त्यानंतर इचलकरंजी येथे येताच त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. सद्गुरु बाळ महाराज मिरज येथील शिवसेनेच्या कमानीवर अफझलखान वधाची कमान उभारावी, या मागणीसाठी उद्या, शनिवारपासून उपोषण करणार आहेत. त्याचबरोबर धर्माभिमानी हिंदूंनी उद्या, शनिवारी इचलकरंजी बंदची हाक दिली आहे.क्षणचित्रे* आमदार सर्वश्री चंद्रकांतदादा पाटील, सुरेश खाडे, माजी आमदार संभाजीराव पवार, उपमहापौर शेखर इनामदार पोलिसांच्या ताब्यात ! शिवसेना जिल्हाध्यक्षांसह अनेक हिंदूंना अटक आणि काही जणांवर रासुका ! सांगली येथेही दुसर्या दिवशी बंद !<br />`दैनिक सनातन प्रभात'ची पोलिसांकडून गळचेपी ! पोलीस प्रशासनाकडून हिंदूंवर होणारे अत्याचार, धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर होणारे हल्ले याचे सत्य विश्लेषण करणारे वृत्त `दैनिक सनातन प्रभात'ने आजच्या अंकात प्रसिद्ध केले होते. हे वृत्त सर्व हिंदूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सकाळी सराफ कट्टा येथील एका गणेश मंडळाच्या फलकावर `दैनिक सनातन प्रभात' लावण्यात आला होता. या वृत्तामुळे अनेक हिंदूंना सत्य परिस्थिती समजली. यामुळे हिंदुमधील जागृत होणारा धर्माभिमान पोलिसांना न बघवल्याने पोलिसांनी सदर फलकावर लावलेले दैनिक दुपारी १ वाजता काढून नेले. दैनिक काढून नेतांना पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली. लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची केलेली ही गळचेपी बघून अनेक हिंदु संतप्त झाले होते. (याविषयीचे सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात वाचा)<br />हिंदुत्वाच्या नावावर जोगवा मागणार्या हिंदुत्ववादी आमदार-खासदारांची आमदार चंद्रकांत पाटील यांनी लाज राखली !`मिरजेतील हिंदूंना आधार देण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी उघडपणे समोर येत नसतांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी हिंदूंसाठी उपोषणाला बसून हिंदूंकडे मते मागायला येणार्या हिंदुत्ववादी पक्षांची एकप्रकारे लाज राखली. आमदार पाटील यांच्या माध्यमातून हिंदूंना एक नवा आशेचा किरण दिसला. केवळ मते मागायला हिंदूंकडे येणार्या हिंदुत्ववाद्यांनो, हिंदूंसाठी तुम्ही काय केले याचा विचार करा ! उद्या पुन्हा मते मागायला हिंदूंकडे जाल त्या वेळी हिंदू हाच प्रश्न तुम्हाला विचारतील, त्या वेळी नामुष्की ओढवू नये असे वाटत असेल, तर आताच सक्रिय व्हा !' (भाद्रपद पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१११ (४.९.२००९))<br />काही न करण्यापेक्षा उपोषण करणे बरे !उपवासाच्या गांधीगिरीने काही साध्य होत नाही, हे ६२ वर्षांच्या भारताने अनुभवले आहे. देश आणि धर्म तारण्यासाठी आता शिवरायांनी आचरलेला क्षात्रधर्मच हवा!<br />पोलिसांचा असाही पक्षपातीपणा !हॉटेल रहिमतुल्लावर दगडफेक करणार्या चार हिंदूंना पोलिसांनी ताब्यात घेतांना अमानूषपणे मारहाण केली; मात्र त्याच हॉटेलमधून कोयता घेऊन हिंदूंवर चालून येण्याचा प्रयत्न करणार्या मुसलमानाला पोलिसांनी कोणतीही मारहाण न करता शांतपणे ताब्यात घेतले. हिंदू सनदशीर मार्गाने मोर्चा काढून त्यांचे निवेदन देण्यासाठी जात असतांना पोलिसांनी त्यांना अडवले. हिंदू शांतपणे बसले असतांना पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. त्यानंतर भेदरलेले हिंदू सैरभैर झाले. त्यानंतर चीडलेल्या हिंदूंनी पोलिसांवर प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी हिंदूंना सनदशीर मार्गाने कृती करू दिली असती, तर दगडफेक झाली नसती, अशी संतप्त प्रतिक्रिया हिंदू व्यक्त करत होते. अटक केल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. बजरंग पाटील म्हणाले की, मी आतापर्यंत पोलीस आणि प्रशासनाला सर्व ते सहकार्य करत आहे. असे असूनही पोलिसांनी मला अटक करणे चुकीचे आहे. (पोलिसांना कायदा सुव्यवस्थेसाठी साहाय्य करणार्या हिंदु नेत्यांनी यातून बोध घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना आता कोणते आदेश द्यायला हवेत, याचा विचार करावा ! - संपादक)UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-88097204927897767652008-08-16T11:58:00.000-07:002008-08-16T12:00:34.706-07:00गंगाखेड (जिल्हा परभणी) येथे मुसलमानांकडून मंदिरांवर दगडफेकगंगाखेड (जिल्हा परभणी) येथे मुसलमानांकडून मंदिरांवर दगडफेक !<br />08-08-2008<br /><br />* विहिंपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला * पोलिसांचा लाठीमार<br />गंगाखेड (जिल्हा परभणी), ८ ऑगस्ट - येथील गंगाखेड शहरात बुधवारी दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर मुसलमानांनी मंदिरांवर दगडफेक केली. या वेळी विश्व हिंदु परिषदेच्या शहराध्यक्षांसह ४ जण जखमी झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या हिंदूंनी आंदोलन केले. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला. या लाठीमारात ५ जण जखमी झाले.<br /><br />नागपंचमीच्या दिवशी येथील भगवती चौकातील वादग्रस्त पानपट्टीजवळ एका हिंदूचे मुसलमानाबरोबर भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. (हिंदूंचे सण आले की, नेहमीच अशा मारामार्या व दंगली कशा होतात ? - संपादक) त्यानंतर मुसलमानांच्या सुमारे १५० जणांच्या गटाने भगवती व स्वामी समर्थ यांच्या मंदिरांवर दगडफेक केली. (आपापसांत मारामारी झाली, तर मंदिरांवर दगडफेक करण्याचे कारण काय ? - संपादक) त्याच वेळी त्यांनी तीन दुचाक्या व एक चारचाकी यांची तोडफोड केली आणि एक मोटरसायकल जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी विहिंपचे श्री. संजय अनावडे यांच्यावर तलवार, लोखंडी सळई व पाईप यांच्यासह हल्ला केला. तलवारीचा वार डोक्यात केल्याने श्री. अनावडे रक्तबंबाळ झाले.<br /><br />ही घटना हिंदुत्ववादी संघटनांना समजताच त्यांनी काल सकाळी `शहर बंद'चे आवाहन केले. दुकानदारांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारो हिंदूंनी तहसील कार्यालयासमोर जाऊन जोरदार निदर्शने केली. तहसीलदार श्री. भालचंद्र चाकूरकर यांना दिलेल्या निवेदनात भगवती चौकातील पानपट्ट्या हटवाव्यात, रिक्शा थांबा हालवावा, अशा मागण्या करण्यात आल्या. भगवती चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता तेथे असणारा एक झेंडा काढण्यासाठी चढल्यावरून पोलीस व हिंदू यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराची नळकांडी फोडली. या वेळी एक वृद्ध आणि ६ तरुण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर आमदार श्री. संजय जाधव यांच्यासह हिंदुत्ववादी नेते व प्रमुख यांनी शांततेचे आवाहन केले. सध्या शहरात तणाव कायम असून पोलिसांनी या प्रकरणी १८ जणांना अटक केली आहे. शांतताभंग करणार्या ३५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी श्री. संजय अनावडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, `बुधवारी रात्री अकराच्या सुमारास अखिल, खालेद, जयू जयस्वाल व पिंटू जयस्वाल यांच्यासह इतर ३४ जणांनी परिसरात दगडफेक केली; तसेच खालेद याने डोक्यात तलवारीने वार केला. या वेळी त्यांनी सळई, पाईप आदींचा वापर केला.'UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-24589574555667966702008-08-16T11:51:00.000-07:002008-08-16T11:52:55.520-07:00कुठे दंगली करणार्या मुसलमानांच्या मदतीसाठी धावून जाणारे मुसलमानकुठे दंगली करणार्या मुसलमानांच्या मदतीसाठी धावून जाणारे मुसलमान लोकप्रतिनिधी, तर कुठे मार खाणार्या हिंदूंची साधी विचारपूसही न करणारे हिंदु मंत्री, हिंदुत्ववादी पक्ष व संघटना !<br />मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतरही निष्पाप हिंदूंची दखल न घेणार्या हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना लक्षात ठेवा !<br />27-05-2008<br /><br />अमरावती जिल्ह्यातील अचलपूर गावात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हल्ल्यामुळे सुमारे ९० हिंदु कुटुंबांना इतरत्र आश्रय घ्यावा लागला होता. एवढ्या मोठ्या दंगलीनंतर एकाही हिंदु मंत्र्याने अचलपूर शहराला भेट न दिल्याबद्दल जनतेमध्ये क्रोध निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्दीकी यांनी मात्र दंगलग्रस्त भागाला भेट दिली होती.'UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-90527781880980232042008-08-16T11:30:00.000-07:002008-08-16T11:34:00.847-07:00`मर्सिडीज बेंझ' शाळेत ध्वजारोहण नाही मनसेकडून शाळेत तोडफोडपुणे येथील `मर्सिडीज बेंझ' शाळेत ध्वजारोहण नाही ! मनसेकडून शाळेत तोडफोड !<br />15-08-2008<br /><br />पुणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) - येथील `मर्सिडीज बेंझ' या आंतरराष्ट्रीय शाळेत आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी या शाळेत जाऊन तोडफोड केली. या वेळी या कार्यकर्त्यांनी `शाळेत राष्ट्रीय सण का साजरे केले जात नाहीत ?', याबाबत शिक्षकांना जाब विचारला.<br />(महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना सदर शाळेला जाब विचारावासा वाटतो, मग शासन अथवा प्रशासन यांना असे काही शाळेला विचारावेसे का वाटत नाही ? - संपादक) `मर्सिडीज बेंझ' ही शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकदाही शाळेत ध्वजारोहण करण्यात आलेले नाही. (एक शाळा राष्ट्रीय सण साजरा करत नाही व ही गोष्ट शासन आणि प्रशासन यांच्यासह शाळेत शिकणारे भारतीय विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळेच्या आजूबाजूचे नागरिक हे सर्वच जण खपवून घेतात, ही बाब भारतियांच्या राष्ट्रविषयक जाणिवा किती मेलेल्या आहेत, याची निर्देशक आहे ! - संपादक)<br />सदर बाब मनसेने एका पत्राद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती व `आंतरराष्ट्रीय शाळांत ध्वजारोहण व्हायलाच पाहिजे', अशी मागणीही केली होती; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कोणताही शासकीय अधिकारी वा कर्मचारी आज या शाळेत फिरकलाही नाही. त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारातील सामान व सुरक्षारक्षकाचा कक्ष यांची मोडतोड केली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-71868255306774591252008-08-16T11:25:00.000-07:002008-08-16T11:28:29.026-07:00गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्याहिंदूंनो, अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या ! - आचार्य धर्मेंद्रजी महाराज<br />अखंड भारताचे स्वप्न पहातांना पाक व बांगला येथील मुसलमान डोईजड होणार नाहीत, असे पहा !<br />15-08-2008<br /><br />मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) - मातेचे विभाजन कधीच होत नसते. हजारो वर्षांची मंदिरे व मूर्ती उद्ध्वस्त करणार्या मुसलमान आक्रमकांनाही भारतमातेचे विभाजन करता आले नाही; परंतु माऊंटबॅटनच्या पत्नीच्या प्रेमाखातर जवाहरलाल नेहरू आणि विश्वासघातकी गांधी यांनी काही तासांत भारताचे विभाजन करून पाकिस्तानची निर्मिती केली. आता पुन्हा `अखंड भारता'च्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या, असे आवाहन हिंदु धर्मप्रसारक आचार्य धर्मेंद्रजी महाराज यांनी येथे केले.<br /><br />हिंदु मानवाधिकार मंचातर्फे काल जोगेश्वरी येथे `अखंड भारत संकल्पदिना'च्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आचार्य धर्मेंद्रजी महाराज हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी मंचाचे प्रमुख कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, जोगेश्वरी येथील संघचालक श्री. जगदीश सामंत, प्रसिद्ध उद्योजक श्री. गोयंका आदी मान्यवर उपस्थित होते. आचार्य धर्मेंद्रजी महाराज पुढे म्हणाले, ``संपूर्ण विश्व हा एक परिवार आहे. `वसुधैव कुटुंबकम्' असा विचार फक्त भारतमातेने दिला आहे. या भूमीला लाखो वर्षांचा इतिहास आहे. या एवढ्या प्रदीर्घ इतिहासामधील `१४ ऑगस्ट १९४७' हा दिवस अत्यंत दुर्दैवी दिवस ठरला. या दिवशी भारतमातेचे तुकडे झाले. फाळणीला विरोध करणार्या गांधींनी विरोधासाठी एक दिवसही उपोषण केले नाही; मात्र फाळणीनंतर पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी उपोषण करण्याची धमकी दिली. अशा गांधींवर `दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुनें कर दिया कमाल' असे काव्य रचून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे बलीदान मातीमोल ठरवण्यात आले आहे. आता पुन्हा `अखंड भारता'च्या निर्मितीच्या संकल्पपूर्तीसाठी एक फुंकर मारून विझणारे दिवे बनू नका, तर न विझणारी ज्वाळा बना.<br /><strong>''जम्मूतील हिंदूंची लढाई भारतप्रेमी व भारतद्रोही यांच्यामधील आहे !</strong><br />जम्मूमधील हिंदूंनी जी लढाई सुरू केली आहे, तिच्यामागे श्री अमरनाथ देवस्थान मंडळासाठीच्या जमिनीचा मुद्दा हा निमित्तमात्र आहे. खरी लढाई ही भारतपे्रमी व भारतद्रोही यांच्यामधील `आर-पार की लडाई' आहे. ही लढाई विजय व विनाश यांमधील आहे. जम्मूतील हिंदूंनी जो अत्याचार सहन केला आहे, त्याचा रोष हा या लढाईतील शक्तीस्रोत आहे. राहिलेला काश्मीरही जाण्याच्या मार्गावर असतांना दुर्दैव आहे की, भारताच्या इतर ठिकाणच्या हिंदूंना त्याचे सोयरसुतक नाही. ते खाण्यापिण्यात व मौजमजा करण्यात दंग आहेत. असेच सुरू राहिले, तर अखंड भारत कसा होणार, असा प्रश्न आचार्य धर्मेंद्रजी यांनी विचारला. ``ही धर्म-अधर्माची लढाई आहे. पाकिस्तान हा देश नष्ट होणारच आहे. ईश्वराने ते आधीच केले आहे'', असेही आचार्य धर्मेंद्रजी महाराज म्हणाले.<br /><strong>हिंदुहितासाठी केवळ जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि `सनातन प्रभात' कृतीप्रवण आहे !</strong><br />कार्यक्रमाच्या पूर्वी आयोजित केलेल्या वार्तालापामध्ये आचार्य धर्मेंद्रजी महाराज म्हणाले, ``सध्या हिंदूंच्या हितासाठी किती जण प्रामाणिकपणे कार्य करत आहेत ? केवळ जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि `सनातन प्रभात' यांच्याशिवाय दुसरे कोणीच काही करत नाही.''UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-37314534877253564112008-08-16T11:20:00.001-07:002008-08-16T11:25:20.031-07:00सत्य मजकुरामुळे मुसलमानांना रागहिंदूंवर मुसलमानांनी केलेल्या अत्याचारांबद्दलच्या मजकुरामुळे मुसलमानाकडून हिंदु विद्यार्थ्याशी मारामारी !<br />15-08-2008<br /><br />मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) - एका वहीवरील मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची माहिती हिंदु विद्यार्थ्याने सर्व विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवल्यामुळे एका मुसलमान विद्यार्थ्याला राग आला व त्याने हिंदु विद्यार्थ्याशी मारामारी केली.<br />(या देशात आता खरे बोलणे, हादेखील अपराध झाला आहे ! - संपादक) हे प्रकरण महाविद्यालयाने बदनामीच्या भीतीने मिटवले आहे. असली भयग्रस्त महाविद्यालये पुढील पिढीला स्वार्थांध व नेभळट बनवतील, यात शंका नाही ! - संपादक)<br />एका महाविद्यालयात हिंदु धर्माच्या संदर्भात माहिती असणारी वही एक हिंदु विद्यार्थी वापरतो. त्या वहीवर मुसलमानांकडून हिंदूंवर करण्यात आलेल्या अत्याचारांची माहिती देण्यात आली आहे. `ती वही वापरू नको', अशी धमकी एक मुसलमान विद्यार्थी सदर हिंदु विद्यार्थ्याला पूर्वीपासून देत असे. त्याला त्या हिंदु विद्यार्थ्याने कधीच दाद दिली नाही. काही दिवसांपूर्वी त्या हिंदु विद्यार्थ्याने त्या वहीवरील तो मजकूर सर्व विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवला. त्यामुळे मुसलमान विद्यार्थ्याला राग आला. (यात मुसलमान विद्यार्थ्याला राग येण्याचे काय कारण ? हा विद्यार्थी तर स्वतंत्र व धर्मनिरपेक्ष भारतात जन्माला आला आहे. उलट त्याला हिंदूंवर झालेल्या अत्याचारांची चीड यायला हवी होती. तशी ती आली नाही, याचाच अर्थ हा विद्यार्थी व त्याच्यावर संस्कार करणारे त्याच्या आजूबाजूचे घटक प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्याच चष्म्यातून पहात असावेत. अशाने या देशात राष्ट्रीय एकात्मता कधीतरी साधली जाईल का ? - संपादक) त्याने हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दोघांमध्ये मारामारी झाली. या वेळी लगेचच शिक्षक धावून आले. एका शिक्षकाने त्या मुसलमान विद्यार्थ्याला समजावले, ``प्रत्येकाला अभिव्यक्ती व धर्म स्वातंत्र्य आहे. जो इतिहास आहे, तोच या वहीवर लिहिला आहे. तुम्हीही तुमच्या धर्माचे काही आणले, तर कोणी काही बोलते का ? हे प्रकरण येथेच विसरा. बाहेर कुणाशी बोललात, तर दंगल घडू शकते. त्यामुळे महाविद्यालयाची बदनामी तर होईलच, शिवाय तुम्हालाही आम्ही निलंबित करू.''<br />त्यानंतर शिक्षकवृंदाची बैठक झाली. त्यांनी सदर घटना कोणालाही न सांगण्याचे ठरवले. या महाविद्यालयात १ हजार ५०० हिंदू व २०० मुसलमान विद्यार्थी आहेत. शहरात मात्र सुमारे ४० टक्के वस्ती मुसलमानांची असल्याने या प्रकरणी गुप्तता पाळण्यात येत आहे. (अशी गुप्तता पाळावी लागते, ही बाब धर्मनिरपेक्ष राष्ट्राला शोभते का ? अशा राष्ट्राला जगात कुणी धर्मनिरपेक्ष म्हणील का ? - संपादक) याबाबत त्या हिंदु विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले, ``वहीवरील सत्य मजकुरामुळे मुसलमानांना राग येण्याचे कारण नाही. महाविद्यालयात कोणीही अशी जात्यंधता दाखवणे, हे सामाजिक दृष्टीकोनातून इष्ट नव्हे.'UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-22443859044757644052008-08-09T13:17:00.001-07:002008-08-09T13:17:30.610-07:00दरवाजे नसलेल्या मंदिरांत चोरी करणे, ही चोराची चूक नव्हेदरवाजे नसलेल्या मंदिरांत चोरी करणे, ही चोराची चूक नव्हे, असे सांगून वैचारिक दारिद्र्याचा कळस करणारे महाराष्ट्र पोलीस !<br />02-07-2008<br /><br />`दोडामार्ग (जिल्हा सिंधुदुर्ग) तालुक्यातील मेढे येथील सुप्रसिद्ध श्री नागनाथ देवालयातील सहा समया व एक मोठा नंदादीप यांची अज्ञाताने चोरी केली. या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस हवालदार डिसोझा यांनी `या देवालयास दरवाजे नसल्याने चोरी झाली आहे. यामध्ये चोराची चूक नाही. देवालयाला दरवाजे बसवून घ्या', अशी सूचना देवस्थान समितीला केल्याचे देवस्थानशी संबंधित एकाने सांगितले.'UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-59895347748951921032008-08-09T13:15:00.000-07:002008-08-09T13:16:12.308-07:00लाहोरच्या कतास राज मंदिरातील अनेक मूर्ती पळवल्यालाहोरच्या कतास राज मंदिरातील अनेक मूर्ती पळवल्या<br />08-07-2008<br /><br />पाकिस्तानमध्ये हिंदूंची मंदिरे संकटात !<br />लाहोर, ७ जुलै (वृत्तसंस्था) - लाहोरपासून सुमारे ४० किलो मीटर अंतरावर असलेल्या कतास राज येथील श्री रामचंद्र मंदिरातील अनेक मूर्ती चोरांनी पळवल्या आहेत. सध्या या मंदिरात फक्त शिव-पार्वतीची कोरीव मूर्ती शिल्लक असून तीपण चोरीला जाण्याची शक्यता आहे. सर्प मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या या मंदिराला आवश्यक सुरक्षा न पुरवल्याबद्दल या मंदिराचे पंडित जावेद अक्रम कुमार यांनी पंजाब पुरातत्व खात्याला दोष दिला. (मंदिरांच्या रूपाने पाकिस्तानमध्ये अस्तित्वात असलेली हिंदु संस्कृती मुळासकट निपटून काढण्यास निघालेले पाकमधील मुसलमान ! - संपादक) कतास राज येथील श्री रामचंद्र मंदिर ही सर्वांत पुरातन वास्तू आहे. त्या ठिकाणी पूर्वी संस्कृत विद्यापीठ होते, असे कुमार यांनी सांगितले.UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-50076735702022495872008-08-09T13:13:00.000-07:002008-08-09T13:14:13.484-07:00तामिळनाडूमधील नेल्लाईप्पार मंदिर उडवण्याची धमकीतामिळनाडूमधील नेल्लाईप्पार मंदिर उडवण्याची धमकी<br />02-08-2008<br /><br />हिंदूंनो, मंदिरांचे रक्षण करा !<br />तिरूनेलवेली - येथील नेल्लाईप्पार मंदिरावर बाँबहल्ला करू, अशी धमकी देणारे पत्र मंदिराच्या अधिकार्यांना पाठवण्यात आले आहे. शेख दाऊद या नावाने पाठवण्यात आलेल्या या पत्रात `नेल्लाईप्पार व इतर चार मंदिरे यांवर बाँबहल्ला करू', असा मजकूर आहे. या धमकीमुळे मंदिरांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.<br />काही दिवसांपूर्वी चेन्नई येथे बाँबस्फोट घडवून आणण्याचा कट रचणार्या अब्दुल गफूर, महंमद कासीम आणि अली अब्दुल्ला या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या घटनेचा या पत्रातून निषेध करण्यात आला आहे. मंदिराचे प्रमुख अधिकारी श्री. जी. शण्मुगदैवानायागम यांना हे धमकीचे पत्र मिळाल्यावर त्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. तूर्तास मंदिराच्या परिसरात कोणताही स्फोटक पदार्थ सापडलेला नाही.UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-31467605747786113002008-08-09T13:12:00.001-07:002008-08-09T13:12:55.631-07:00पाकिस्तानमधील उरल्यासुरल्या मंदिरांचे पुजारीही मुसलमान असणेपाकिस्तानमधील उरल्यासुरल्या मंदिरांचे पुजारीही मुसलमान असणे, हे तेथील हिंदूंचा मंदिररूपी चैतन्यस्रोत नष्ट झाल्याचे लक्षण !<br />06-07-2008<br /><br />`पाकिस्तानच्या लाहोर शहरापासून ४० कि.मी. अंतरावर असलेल्या कतासराज येथील श्री रामचंद्र मंदिरातील अनेक मूर्ती चोरीस गेल्या असून उर्वरित मूर्तीही चोरीस जाण्याशी शक्यता आहे, अशी माहिती मंदिराचे पंडित जावेद अक्रम कुमार यांनी नुकतीच दिली.'UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-58571148781862639052008-08-09T13:11:00.001-07:002008-08-09T13:11:41.389-07:00राजापूर (जिल्हा सातारा) येथे अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची विटंबनाराजापूर (जिल्हा सातारा) येथे अज्ञातांकडून देवतांच्या मूर्तींची विटंबना<br />हिंदूंनो, रात्र नव्हे, दिवसही वैर्याचा आहे, हे लक्षात घ्या !<br />25-07-2008<br /><br />सातारा, २५ जुलै (वार्ता.) - खटाव तालुक्यातील राजापूर येथे श्री वेताळबाबा मंदिरातील पाषाणांच्या मूर्तींची अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे, अशी माहिती पुसेगाव पोलिसांनी दिली.<br />(अशी विटंबना अन्य पंथियांच्या बाबतीत घडली असती, तर काय झाले असते ? हिंदूंमध्ये धर्मप्रेम जागवण्यासाठी धर्मशिक्षणाला पर्याय नाही ! - संपादक)याबाबात अधिक माहिती अशी की, खटाव तालुक्यातील राजापूर गावाजवळील राजापूर-जरांबी रस्त्यावर श्री वेताळबाबा मंदिर आहे. या मंदिरातील पाषाणांच्या मूर्तींची अज्ञात व्यक्तींनी तोडफोड केल्याचे लक्षात आले आहे. ही घटना १९ जुलै रोजी रात्री घडल्याचा अंदाज आहे. दुसर्या दिवशी सकाळी राजापूरचे सरपंच श्री. संपतराव मदने यांच्या ते लक्षात आले. त्यांनी तातडीने याबाबत ग्रामस्थांना कल्पना देऊन पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवली. अज्ञात व्यक्तीने तीनपैकी दोन मूर्तींचे दोन तुकडे केले आहेत, अशी नोंद पोलीस ठाण्यात आहे. या घटनेची नोंद पुसेगाव पोलीस ठाण्यात झाली असून साहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. के.जी. शिंदे पुढील तपास करत आहेत.UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-13006569579889644432008-08-09T13:08:00.000-07:002008-08-09T13:09:49.448-07:00राष्ट्रद्रोही व हिंदुद्वेष्टे म.फि. हुसेन भारतात परतण्याच्या तयारीतराष्ट्रद्रोही व हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन भारतात परतण्याच्या तयारीत !<br />हिंदूंनो, सावधान ! देवतांची नग्न चित्रे काढणारे हुसेन भारतात परतत आहेत !<br />25-07-2008<br /><br />लंडन, २५ जुलै (वृत्तसंस्था) - हिंदु देवता व भारतमाता यांची नग्न चित्रे रेखाटणारे व भारतातून पलायन करून लंडन व दुबई येथे आसरा घेतलेले चित्रकार म.फि. हुसेन भारतात परतण्याच्या तयारीत आहेत.<br />लंडन येथील एकोणिसाव्या शतकातील महान चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या चित्रांच्या चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना स्वत: हुसेन यांनी भारतात परतत असल्याची घोषणा केली. (राष्ट्रद्रोही कृत्य करणारे हुसेन भारतात परतल्यावर त्यांच्या हातात कायद्याचे रक्षक बेड्या घालतील का ? - संपादक) भारतीय संस्कृतीवर आधारित चित्रांची मालिका रेखाटून पूर्ण होताच आपण भारतात परतू, असे ते म्हणाले.UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-27138929002096376032008-08-09T12:57:00.000-07:002008-08-09T12:59:23.251-07:00टाइम्स ऑफ इंडिया'च्या विरोधात तक्रार दाखल`टाइम्स ऑफ इंडिया'च्या विरोधात हिंदु धर्माभिमानी द्वैपायन वरखेडकर यांच्याकडून तक्रार दाखल !<br />21-05-2008<br /><br />श्रीराम व मारुति यांच्या विडंबनाचे प्रकरण `दैनिक सनातन प्रभात'मधील बातमीचा परिणाम !<br />पंढरपूर, २१ मे (वार्ता.) - `दी टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्राने कोट्यवधी हिंदूंच्या धर्मभावना दुखावणारे आणि रामसेतूच्या अस्तित्वाबद्दल शंका उपस्थित करणारे व्यंगचित्र प्रसिद्ध केल्याचे वृत्त आज `दैनिक सनातन प्रभात'मध्ये प्रसिद्ध झाले. या व्यंगचित्राबद्दल येथील हिंदु धर्माभिमानी व हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे श्री. द्वैपायन वरखेडकर यांनी व्यंगचित्रकार जग सुरैय्या व अजित निनान यांच्यासह `दी टाइम्स ऑफ इंडिया'चे मालक, मुद्रक, प्रकाशक व संपादक यांच्या विरोधात पंढरपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. (`दैनिक सनातन प्रभात'मधील वृत्त वाचून धर्महानी करणार्यांच्या विरोधात तत्परतेने पोलिसांत तक्रार दाखल करणारे हिंदु धर्माभिमानी श्री. द्वैपायन वरखेडकर यांचे अभिनंदन ! श्री. वरखेडकर यांच्या या कृतीतून बोध घेऊन इतरत्रचे हिंदूही कृतीशील बनतील, तो सुदिन ! - संपादक) याबाबत श्री. वरखेडकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, `दैनिक सनातन प्रभात'ने दिलेल्या वृत्तावरून सदर तक्रार करण्यात आली आहे. मुंबई येथील महानगर पोलीस आयुक्तांनाही पाठवलेल्या या तक्रारीत म्हटले आहे की, प्रभु श्रीरामाविषयी विकृत मजकूर छापणे व तो प्रसिद्ध करणे, हे गुन्हेगारी कृत्य आहे. श्रीराम माझे व समस्त हिंदु धर्मियांचे आराध्यदैवत आहे. त्यांच्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. आमच्या आराध्यदैवतांची व्यंगचित्रे काढण्याची परवानगी त्यांना कोणी दिली ? परधर्मियांच्या श्रद्धास्थानांचे असे चित्र काढण्याची हिंमत सदर चित्रकार दाखवील का ? काढल्यास `दी टाइम्स ऑफ इंडिया' ते प्रसिद्ध करील का ? तसे जर होणार नसेल, तर हिंदूंच्याच श्रद्धास्थानांची अशी व्यंगचित्रे का काढली जातात ? `दी टाइम्स ऑफ इंडिया' या दैनिकाने त्याच्या १३ मे रोजीच्या अंकात सदर व्यंगचित्र प्रसिद्ध करणे, ही घटनाच संतापजनक आहे. हे गुन्हेगारी कृत्य आहे. समस्त हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान करणारी ही बाब आहे.UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-74279248236368898302008-08-09T12:54:00.000-07:002008-08-09T12:57:28.397-07:00जगद्गुरु श्रीकृष्णाची भक्ती करणार्या `इस्कॉन'वाल्यांना हे शोभते का ?जगद्गुरु श्रीकृष्णाची भक्ती करणार्या `इस्कॉन'वाल्यांना हे शोभते का ?<br />24-06-2008<br /><br />हिंदुद्रोही चित्रपट `दी लव्ह गुरु'ला `इस्कॉन'चा पाठिंबा !<br />उत्तर अमेरिका, २४ जून (वृत्तसंस्था) - हिंदु धर्मातील गुरु-शिष्य नात्याला बदनाम करणारा हिंदुद्रोही चित्रपट `दी लव्ह गुरु'ला जगभरातील हिंदूंकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर काल `इस्कॉन'च्या उत्तर अमेरिका शाखेने या चित्रपटाला पाठिंबा जाहीर करणारे पत्र प्रसिद्ध केले. (भरकटलेली `इस्कॉन' ! `इस्कॉन'सारख्या एका आध्यात्मिक संप्रदायाला सदर चित्रपटातून हिंदूंच्या श्रद्धेचे विडंबन होत असल्याचे कळत नाही, ही बाब हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती अनिवार्य बनले आहे, हे स्पष्ट करते ! - संपादक) या पत्रामुळे `दी लव्ह गुरु'ला विरोध करणार्या जगभरातील हिंदूंमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. `दी लव्ह गुरु' हा चित्रपट संपूर्णपणे पाहिल्यानंतर त्यातील प्रसंगांचा हेतू हिंदूंच्या भावना दुखावण्याचा नसल्याचे स्पष्ट होते. (जर हिंदूंच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, तर जगभरातील हिंदूंकडून विरोध होऊनही ते प्रसंग संबंधितांनी का काढले नाहीत ? `खून करण्याचा माझा हेतू नव्हता; म्हणून मला निर्दोष मुक्त करावे', असे एखाद्या खुन्याने सांगितले, तर त्याला कुणी कधी निर्दोष म्हणेल का ? - संपादक) `दी लव्ह गुरु' या चित्रपटाच्या विरोधात निदर्शने करणे किंवा त्यावर बंदी घालणे, याच्या `इस्कॉन' विरोधात आहे.हिंदु-अमेरिकन लोकांनी हा चित्रपट केवळ विनोदी चित्रपट म्हणून पहावा व आपल्या श्रद्धेचे व्यापकत्व दाखवावे. (यात कसले आले आहे श्रद्धेचे व्यापकत्व ? उद्या `इस्कॉन'वाल्यांच्या आई-वडिलांची कुणी टिंगल केली, तर त्याकडे ते विनोद म्हणून पाहून हसतील का व `आम्ही व्यापक आहोत', अशी स्वत:ची पाठ थोपटून घेतील का ? - संपादक) चित्रपट निर्मात्यावर दबाव आणून त्याच्या कलात्मक स्वातंत्र्यावर घाला घालून त्याला कथा बदलायला लावणे किंवा चित्रपटात काटछाट करायला लावणे, हे वैदिक हिंदु धर्मातील संवेदनशीलतेच्या विरोधात आहे. (कलात्मक स्वातंत्र्याच्या आडून हिंदूंच्या धर्मश्रद्धांची पायमल्ली होत असेल, तर ते रोखणे, हे धर्मकर्तव्य आहे व धर्मकर्तव्य न बजावणे, हा धर्मद्रोह आहे ! - संपादक) काही चित्रपट आपल्या भावना दुखावत असल्याचे आम्ही मान्य करतो; मात्र `दी लव्ह गुरु' हा चित्रपट त्यांतील नाही, असा निर्वाळा `इस्कॉन'ने सदर पत्रात दिला आहे. (धर्मभावना दुखावल्या म्हणून लढणार्या संघटनांशी `इस्कॉन'ने संपर्क साधला असता, तर तिला सत्य कळले असते ! - संपादक) `बर्याच संघटना त्यांच्या परंपरा व भावना यांचा वापर विनोदासाठी करण्याविषयी संवेदनशील असतात. `दी लव्ह गुरु' हा चित्रपट त्याच संघटनांना संयम राखून कधीतरी हसण्यासाठी वेळ काढायला शिकवतो', असे पाठिंबा पत्रात शेवटी म्हटले आहे. (हसण्यासाठी गुरु-शिष्य परंपरेचे विडंबनच कशाला हवे ? जगातील समस्त अन्य विषय संपले का ? - संपादक)UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-19810411366666819122008-07-29T13:48:00.001-07:002008-07-29T13:48:50.769-07:00भारतियांनी धूम्रपान करू नये, यासाठी बिल गेट्स यांचा पुढाकारभारतियांनी धूम्रपान करू नये, यासाठी बिल गेट्स यांचा पुढाकार<br />स्वत:च्या देशात न चालणारे उत्पादन भारतात आणून खपवणार्या अमेरिकन कंपन्यांना भारतात पाय रोवू देणार्या आत्मघातकी राज्यकर्त्यांना जनतेने हटवायला हवे<br />29-07-2008<br /><br /><br />न्यूयॉर्क, २८ जुलै - भारत व चीन येथे धूम्रपानविरोधी मोहिमेसाठी जगप्रसिद्ध संगणकतज्ञ बिल गेट्स व न्यूयॉर्क शहराचे महापौर मिशेल ब्लुमबर्ग यांनी ५०० मिलियन डॉलरची मदत जाहीर केली आहे. अमेरिकेत धूम्रपानाच्या आहारी गेलेल्यांची संख्या कमी झाल्यानंतर अमेरिकेतील सिगारेट निर्मिती करणार्या मोठमोठ्या कंपन्यांनी विकसनशील देशांना लक्ष्य केले आहे.<br />(भारतीय राज्यकर्ते याबाबत काय करणार आहेत ? स्वत:च्या देशात न चालणारे उत्पादन भारतात आणून खपवणार्या अमेरिकन कंपन्यांना भारतात पाय रोवू देणार्या आत्मघातकी राज्यकर्त्यांना जनतेने हटवायला हवे. - संपादक) धूम्रपानाचा दुष्परिणाम टाळण्यासाठी व या षडयंत्राच्या विरोधात जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी बिल गेट्स व न्यूयॉर्क शहराचे महापौर मिशेल ब्लुमबर्ग यांनी वरील मदत जाहीर केली आहे.UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-91407979570091714562008-07-29T12:59:00.000-07:002008-07-29T13:08:14.997-07:00ताजमहाल शिवमंदिर असल्याचा दावा करत शिवसैनिक ताजमहालमध्ये घुसलेताजमहाल शिवमंदिर असल्याचा दावा करत शिवसैनिक ताजमहालमध्ये घुसले<br />24-07-2008<br /><br />--><br />नवी दिल्ली, २४ जुलै (प्रे.ट्र./ वृत्तसंस्था) - ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे सांगत आज शिवसैनिकांनी ताजमहालच्या परिसरामध्ये पूजा केल्याचा दावा केला; मात्र या वृत्ताचा ताजमहालची सुरक्षाव्यवस्था पहाणार्या व्यवस्थापनाने नकार दिला.<br /><br /><a href="http://www.sanatan.org/marathi/dainik/images/20080725/tajmahal_450.jpg" target="_blank"></a><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyikWCkjYi2537uFAW1WGyvasDtplWWt95OYVhz7nn_YznWWnWBBMbm4rWaDbiwHh4LPfk_2oJOgxoRrLXs60XuHdVVPL9EMott84Z3zMSZZrplT_Z6WH4shqLjq6rSQZSbVOAFxpzqtI/s1600-h/tajmahal_450.jpg"><img id="BLOGGER_PHOTO_ID_5228528191882000354" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiyikWCkjYi2537uFAW1WGyvasDtplWWt95OYVhz7nn_YznWWnWBBMbm4rWaDbiwHh4LPfk_2oJOgxoRrLXs60XuHdVVPL9EMott84Z3zMSZZrplT_Z6WH4shqLjq6rSQZSbVOAFxpzqtI/s320/tajmahal_450.jpg" border="0" /></a><br /><span class=""></span><br /><span class=""></span><span class=""></span><br /><span class=""></span><br /><span class=""></span><br /><span class=""></span><br /><span class=""></span><br /><span class="">आमयाचे पोलीस</span> अधीक्षक श्री. रघुवीर लाल म्हणाले, ``शिवसेनेचे स्थानिक नेते श्री. वीरू लबानिया यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ताजमहालच्या परिसरात जाण्यासाठी तिकिट खरेदी केले.'' उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक श्री. ब्रीज लाल म्हणाले, ``श्री. लबानिया यांच्यासमवेत पाच कार्यकर्ते व २ महिला कार्यकर्त्या होत्या. ते सर्व वास्तूच्या बाहेर आले; मात्र त्यांनी आतमध्ये पूजा केली नाही. ताजमहालची सुरक्षाव्यवस्था पहाणार्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांची श्री. लबानिया व इतर कार्यकर्त्यांवर बारीक नजर होती.'' श्री. लबानिया यांनी ताजमहालच्या बाहेर आल्यावर त्यांनी ताजमहालमध्ये पूजा केल्याचा दावा केला. ``श्री. लबानिया यांनी पूजा करण्यासाठी कोणतेच साहित्य नेले नव्हते. त्यामुळे त्यांनी पूजा केली नाही, अशी माहिती श्री. ब्रीज लाल यांनी दिली. ``ताजमहालमध्ये पूजा करण्यात आलेली नाही'', अशी माहिती उत्तरप्रदेशचे गृहसचिव श्री. महेशकुमार गुप्ता यांनी दिली. ताजमहालला भेट देणारे सातही जण शिवसैनिक होते. ताजमहालच्या परिसरातून बाहेर आल्यावर या कार्यकर्त्यांनी त्यांचे एकत्रित छायाचित्र काढले. ``हे सर्व घडतांना सुरक्षाजवान तेथे उपस्थित होते. तेथे पूजा करण्यात आलेली नाही. ताजमहालच्या परिसरात पूजा झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांना अटक करण्याचा प्रश्नच नाही'', असे श्री. ब्रीज लाल म्हणाले.<br />ताजमहालचा मुद्दा शिवसेनेच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही - खासदार संजय राऊत ताजमहालमध्ये प्रवेश करण्याच्या प्रकाराची आग्रा येथील शिवसैनिकांनी वरिष्ठांना माहिती दिलेली नव्हती. या प्रकरणाची आपण चौकशी करत आहोत, असे वक्तव्य शिवसेनेचे खासदार व `दैनिक सामना'चे कार्यकारी संपादक श्री. संजय राऊत यांनी `झी' वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले. `ताजमहल ही भारताची ऐतिहासिक वास्तू असून त्याला कोणत्याही धर्माशी जोडू नये', असे ते म्हणाले.<br />ताजमहल नव्हे, शिवालय आणि तोच तेजोमहालय !ताजमहाल म्हणजे शिवालय असल्याचा दावा आश्चर्यचकित करणारा नाही. ताजमहाल म्हणजे शिवालय आहे, असे सांगणारे शिवसैनिक एकटेच नाहीत. काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ इतिहासाचे संशोधक कै. पु.ना. ओक यांनी तर या विषयावर `ताजमहाल तेजोमहालय आहे' हे पुस्तकच लिहिले होते. या पुस्तकात त्यांनी जवळजवळ १२० पुरावे दिले आहेत. ताजमहाल ऊर्फ तेजोमहालय हा शहाजहानपूर्व हिंदु प्रासाद आहे. शहाजहानने ताजमहाल बांधल्याचा काडीचाही पुरावा नाही. असे असतांनाही अनेक पिढ्यांच्या इतिहासतज्ञांनी केवळ इस्लामी थापांची शहनिशा न करता री ओढली आहे !<br />ताजमहाल शिवमंदिर असल्याचे पुरावे !ताजमहाल ही इस्लामिक वास्तू नसल्याच्या पु.ना. ओक यांनी दिलेल्या पुराव्यांपैकी काही निवडक पुरावे जुजबी बदल करून येथे देत आहोत.<br />१. `ताजमहाल' हा शब्दच मुळी शहाजहान व औरंगजेब यांच्या दरबारी कागदपत्रात वा समकालीन बखरीत उल्लेखित नाही. कारण तो `तेजोमहालय' असा संस्कृत शब्द आहे. कडवे मुसलमान संस्कृत शब्दांचा उल्लेख जाणूनबुजून टाळतात.<br />२. विश्वकर्मा वास्तूशास्त्रात पंचमहाभूतागणिक शिवलिंगाचे पृथ्वीलिंग, आकाशलिंग, वायूलिंग, आपलिंग व तेजोलिंग असे पाच प्रकार नमूद आहेत. भारतातील सर्व प्रसिद्ध प्राचीन शिवक्षेत्रांत वरीलपैकी कोणत्या प्रकारचे लिंग प्रस्थापित आहे, ते भक्तांनी व प्रेक्षकांनी स्थानिक पुजारी इ. जाणकार व्यक्तींकडून ज्ञात करून घ्यावे. आमयास तेजोमहालयात शिवाचे तेजोलिंग होते, हे त्या नावावरून स्पष्ट आहे. आग्रा हे नगर व ती वास्तू त्यांतील तेजोलिंगासाठी पूर्वापार प्रसिद्ध होती, हे पीटर मंडी या आंग्ल व बर्निए या फ्रेंच प्रवाशांच्या नोंदीवरून स्पष्ट आहे.<br />३. आमयात जाट लोकांची वस्ती आहे. ते लोक शंकराला तेजाजी म्हणतात. त्यांचे ते तेजोमहालय होते.<br />४. आमयातील कर्मठ लोक श्रावणमासातील सोमवारी पूर्वापार पाच स्थानिक शिवलिंगांचे दर्शन घेऊन उपवास सोडीत. त्यातील पृथ्वीनाथ, बलकेश्वर, राजराजेश्वर व मनकामेश्वर अशा चारांचेच दर्शन घेऊन आधुनिक पिढ्यांना समाधान मानावे लागते. पाचवे शिवमंदिर कोणते, याचे ज्ञान काळाच्या ओघात नष्ट झाले. ते पाचवे प्रसिद्ध, पवित्र शिवक्षेत्र तेजामहालय होय.<br />५. गेली ३५० वर्षे जगातील कोट्यवधी प्रेक्षकांनी प्रवेश-शुल्क देऊन ताजमहाल पाहिला. तरी ताजमहालातील नक्षीकामात ॐ, शंखाकृती पाने, नागयुगले, त्रिशूळ, कमळे, घुमटावरील नारळाकृतीने मंडित सुवर्णकलश, थडग्याभोवतीच्या जाळीवरील कलश इ. वैदिक चिन्हे स्वत:ही पाहिली नाहीत व सरकारमान्य स्थलदर्शकांनीही (guides) त्यांना ती दाखवली नाहीत. यावरून ऐतिहासिक वास्तूंचे निरीक्षण-परीक्षण किती आंधळेपणाने चालते ते दिसते, तसेच पुरातत्वविद, इतिहासतज्ञ व अन्य विद्वानही ऐतिहासिक वास्तू किती उथळपणे पहातात, ते दिसते. एकूण ऐतिहासिक वास्तूंची बारकाईने पाहणी न करणे, बखरीतील उल्लेख जनतेपासून लपवून ठेवणे अथवा त्यांचा अर्थ फिरवून जनतेची दिशाभूल करणे, असे घोर अपराध आजवरचे पदवीप्राप्त अधिकारी इतिहासतज्ञांकडून झाले आहेत.<br />६. शहाजहानच्या क्र. २ च्या राणीचे नाव मुमताझ्-उल-झमानी असे कागदोपत्री नोंदलेले आहे. तरीही तिचे नाव मुमताझमहल होते, असा इतिहासतज्ञांनी खोटा डांगोरा पिटून त्या इमारतीचे नाव ताजमहाल पडले, ते मुमताझमहल त्यात पुरली आहे म्हणून, अशी सर्वांची फसवणूक केली. तिचे नाव मुमताझमहलच होते, असे जरी घटकाभर धरून चालले तरी त्यातील पहिली दोन `मुम' ही अक्षरे वगळून उरलेली पाच अक्षरे (ताजमहाल) हे इमारतीचे नाव उरते, हे कोठल्या तत्त्वान्वये ?<br />७. मुमताझचे प्रेत ताजमहालात पुरले तरी आहे कि नाही, या बाबतीत नि:पक्षपणे शोध घेणे आवश्यक आहे. कारण ती बुर्हाणपूर नगरी वारली होती व सहा महिने तिला तेथे पुरलेही होते. शहाजहानास खरोखर ताजमहाल बांधायचा असता, तर तो त्याने बुर्हाणपुरातील मुमताझच्या कबरीवर बांधला असता. सहा महिने जमिनीत कुजलेले प्रेत काढून कोणी अन्यत्र उकरून नेत नाही.UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-43152008160751493042008-07-29T12:51:00.001-07:002008-07-29T12:51:55.212-07:00जम्मूमध्ये हिंदूंच्या उद्रेकामुळे बेमुदत काळासाठी संचारबंदी लागूजम्मूमध्ये हिंदूंच्या उद्रेकामुळे बेमुदत काळासाठी संचारबंदी लागू<br />24-07-2008<br /><br /><br />श्री अमरनाथ देवस्थान जमीन हस्तांतर प्रकरण !<br />जम्मू, २४ जुलै (वृत्तसंस्था) - श्री अमरनाथ देवस्थानाला दिलेली जमीन परत घेतल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी जम्मूमधील कुलदीप या युवकाने आत्महत्या केली आहे. या तरुणाच्या आत्महत्येनंतर भाजप, शिवसेना, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या संघटनांच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक झाला असून त्यांचा थेट पोलिसांशी संघर्ष सुरू झाला आहे. आज श्री अमरनाथ संघर्ष समितीच्या आत्महत्या करणार्या या कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी समितीने राज्यात चक्का जाम आंदोलन करण्याचे ठरवले होते.<br />त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून सरकारने जम्मूमध्ये बेमुदत काळासाठी संचारबंदी लागू केली आहे. जमीन हस्तांतर प्रकरणी जबाबदार असलेले राज्यपाल श्री. एन्.एन्. व्होरा यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी या संघर्ष समितीने केली आहे. श्री अमरनाथ देवस्थानला दिलेली जमीन परत घेतल्याबद्दल अनेक हिंदू संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर भाजपची टीकाजम्मू - संसदेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अमरनाथ देवस्थान जमीन प्रकरणावर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने टीका केली आहे. भाजपचे नेते श्री. अशोक खाजुरिआ पत्रकारांना म्हणाले, ``ओमर अब्दुल्ला यांच्या `काश्मिरी मुसलमान त्यांच्या जमिनीसाठी लढा देत आहेत व तो पुढेही चालू राहिल' या वक्तव्यामुळे देशातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. अब्दुल्ला व इतर अनेक काश्मिरी नेते हुरियत कॉन्फरन्सच्या विघटनवादाला प्रोत्साहन देत आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळेच कुलदीपकुमार डोग्रा याने आत्महत्या केली आहे व जम्मूमधील हिंदू हे सहन करणार नाहीत.''UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-90583243256606284972008-07-29T12:49:00.001-07:002008-07-29T12:49:26.935-07:00धर्मराव अत्राम यांना अटक का केली नाहीधर्मराव अत्राम यांना अटक का केली नाही ? - एकनाथ खडसे<br />24-07-2008<br /><br /><br />मुंबई, २४ जुलै (वार्ता.) - वन्यप्राण्यांची शिकार केली म्हणून चित्रपट अभिनेता सलमान खान, तसेच नवाब मलिक यांना अटक करून त्यांच्यावर कारवाई केली; मात्र आपल्या मंत्रीमंडळातील राज्यमंत्री श्री. धर्मरावबाबा अत्राम यांचा चिंकार्याची शिकार केल्याप्रकरणी राजीनामा घेण्यात आला. मात्र त्यांना आदिवासी व पक्षाचे आमदार म्हणून अटक केली नाही.<br />(असे पक्षपाती शासन जनतेचा विश्वास कसा संपादन करणार ? - संपादक) त्यांना मोकळे का सोडले आहे ? मोठ्यांना एक कायदा, तर इतर लहानांना एक कायदा असा फरक का, असा प्रश्न विचारत श्री. अत्राम यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी भाजपचे गटनेने आमदार श्री. एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत केली. विरोधी पक्षनेते श्री. रामदास कदम, शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार श्री. गजानन किर्तीकर यांनी आज कायदा व सुव्यवस्था या विषयावर नियम २९३ अन्वये चर्चा उपस्थित केली होती. या वेळी श्री. खडसे पुढे म्हणाले की, केवळ मुंबईत १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत खून, दरोडे, खंडणी, घरफोड्या, बलात्कार यांतून ८ हजार २८१ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. भिवंडी येथे दोन पोलिसांना अमानुषपणे मारण्यात आले. तेथे पोलीस ठाणे बांधण्यासाठी सर्व परवानग्या आहेत व अर्थसाहाय्यही आहे. असे असतांनाही मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी बांधकाम सुरू होत नाही का ? गृहमंत्र्यांच्या राज्यात जनता तर नाहीच; पण पोलीस व लोकप्रतिनिधीही सुरक्षित नाहीत. विष पिऊन, गळफास लावून, रेल्वेखाली येऊन ४० पोलिसांनी आत्महत्या केल्या. `पोलीस गृहनिर्माण'मध्ये उघडी गटारे, डास, माशा असतात. त्यातच पोलीस रहातात. (पोलिसांना अशा अस्वच्छ ठिकाणी रहावे लागते, याची कायम सोयीसुविधा उपभोगणार्या गृहमंत्र्यांना कल्पना आहे का ? - संपादक)गृहमंत्रीजी, होत नसेल तर घोषणा करू नका - खडसे श्री. रा.रा. पाटील यांनी गृहमंत्रीपद मिळाल्यापासून आतापर्यंत ६४ आश्वासनांच्या माध्यमातून घोषणा केल्या आहेत. यात प्रथम गुटखाबंदी, तंटामुक्त गाव मोहीम, डान्सबारबंदी आदी घोषणा केल्या. या घोषणांनंतर पोलीस लहान गुन्ह्यांची नोंद करून घेत नाहीत. डान्सबार बंदीची घोषणा करूनही दररोज वर्तमानपत्रातून धाडी टाकल्याच्या बातम्या येतात. गृहमंत्रीजी, होत नसेल, तर घोषणाबाजी करू नका, असा सल्ला श्री. एकनाथ खडसे यांनी आज दिला.UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-38844304697373060132008-07-28T14:14:00.000-07:002008-07-28T14:15:17.113-07:00सरकारच्या लैंगिक शिक्षणाच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र निदर्शनेसरकारच्या लैंगिक शिक्षणाच्या निर्णयाच्या विरोधात तीव्र निदर्शने !<br />24-04-2008<br /><br />मुंबई, २४ एप्रिल (वार्ता.) - राज्यशासनाने इयत्ता ९ वी व ११ वीच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा अंतर्भाव करण्याचा निर्णय विधिमंडळ अधिवेशनात घेतल्याबरोबर त्याला समाजातील सर्व घटकांमधून विरोध झाला. त्यामुळे शासनाने ताबडतोब माघार घेत निर्णयाला स्थगिती दिली, तरीही आज सरकारच्या कृत्याचा विविध संघटनांनी रस्त्यावर उतरून निषेध केला.<br />`अश्लीलता विरोधी मंच', `एफ्.नॉर्थ वॉर्ड फेडरेशन', `सोसायटी अँण्ड यु', `स्त्री शक्ती सदन', `कंझुमर अँण्ड ह्युमन राईट अलाईट्स', मुव्हमेंट फॉर पीस अँण्ड जस्टिस' आदी संघटनांनी आज सरकारच्या निर्णयाच्या विरोधात आझाद मैदान येथे तीका निदर्शने केली. या वेळी या संघटनांच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके यांची भेट घेतली. तेव्हा शिष्टमंडळातील प्रा. प्रतिभा नैथानी यांनी प्रा. पुरके यांच्यासमोर प्रश्नावलीच मांडली. ज्यात `लैंगिक शिक्षण देणे शाळांची जबाबदारी आहे का ?', `शासनाने लैंगिक शिक्षणाची व्याख्या काय केली ?', `जर विवाहासाठीची वयोमर्यादा कायद्याने १८ वर्षे ठरवली आहे, तर मग १३-१५ वयोगटातील मुलांना लैंगिक शिक्षण का दिले जात आहे ?', `परदेशात लैंगिक शिक्षण अपयशी का ठरले ?', असे अनेकविध प्रश्न सरकारच्या समोर मांडण्यात आले. तेव्हा प्रा. पुरके यांनी शिष्टमंडळाला ``या प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती या विषयाचा अभ्यास करेल, मग निर्णय घेऊ'', असे सांगितले. (मग अधिवेशनात तडकाफडकी निर्णय जाहीर का केला ? असे घिसाडघाईने निर्णय घेऊन राज्याचे शिक्षणक्षेत्र दावणीला लावण्याचा सरकारचा हा अनुभव शिक्षणक्षेत्राला नवीन नाही. विधिमंडळातील सभागृह चालवतांना प्रत्येक मिनिटाचा खर्च हजारो रुपयांच्या घरात जातो, अशा वेळी तडकाफडकी चुकीचा निर्णय घ्यायचा, मग तासन्तास त्यावर निरर्थक चर्चा करून नंतर निर्णय मागे घ्यायचा, यातून सभागृहाचे झालेले आर्थिक नुकसान शिक्षणमंत्र्यांच्या खिशातून वसूल करायला हवे ! तरच अधिवेशनाच्या कामकाजाला शिस्त येईल ! - संपादक)UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-9651927961606153042008-07-28T14:13:00.000-07:002008-07-28T14:14:14.350-07:00भारतात बांगलादेशी घुसखोर येत असल्याचे बांगलादेश नाकारतो``भारतात बांगलादेशी घुसखोर येत असल्याचे बांगलादेश नाकारतो''<br />24-04-2008<br /><br /><br />काँग्रेसचे परराष्ट्रमंत्री श्री. प्रणव मुखर्जी यांचे बालीश वक्तव्य !<br />नवी दिल्ली, २४ एप्रिल (प्रे.ट्र.) - भारतामध्ये बांगलादेशी घुसखोर येत असल्याचे बांगलादेशचे सरकार नाकारत आहे, असा आरोप आज परराष्ट्रमंत्री श्री. प्रणव मुखर्जी यांनी पत्रकारांसमोर केला.<br />(बांगलादेशच्या सरकारकडून सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा करणे हेचमुळी भारतीय राज्यकर्त्यांचे अज्ञान आहे. मुसलमानांना हिंदूंशी प्रामाणिक व्यवहार न करण्याची अनुज्ञा मिळालेली आहे, ही गोष्ट नवीन नाही. काँग्रेसचे मुसलमानांशी सख्य असल्यामुळे बांगलादेश काय किंवा पाकिस्तान काय, चर्चा आणि कागदी घोडे नाचवण्याव्यतिरिक्त काँग्रेस काहीच करणार नाही, ही काळया दगडावरील रेष आहे ! - संपादक) `ही समस्या खरी आहे, दुर्दैवाने बांगलादेशचे सरकार भारताला ही समस्या असल्याचेच नाकारत आहे. जर समस्या स्वीकारली नाही, तर ती सोडवणार कशी ?' असेही त्यांनी पत्रकारांसमोर बोलतांना म्हटले. (काँग्रेस मुसलमानांनी निर्माण केलेली समस्या कधीच सोडवू शकणार नाही आणि सोडवलीच, तर त्यात मुसलमानांचा भरपूर फायदा झालेला असेल. अशा समस्या सोडवण्यासाठी इस्रायलसारखा लढाऊ बाणा असावा लागतो. तूर्तास केवळ रडगाणे गाणारे काँग्रेसचे मंत्री आता जनतेनेच हटवायला हवेत ! - संपादक) बांगलादेशी घुसखोर भारतात येतात त्यामागे सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक कारणे आहेत, असेही त्यांनी सांगितले. (ही कारणे लहान मुलाला देखील माहीत आहेत. त्यांची सोडवणूक करण्याची जबाबदारी काँग्रेसच्या सरकारने घेतली आहे का ? - संपादक)UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-437222992311784576.post-5427559487226535632008-07-28T14:12:00.000-07:002008-07-28T14:13:03.348-07:00काश्मीरमध्ये १२ महिला दहशतवाद्यांना अटककाश्मीरमध्ये १२ महिला दहशतवाद्यांना अटक<br />24-04-2008<br /><br />श्रीनगर, २४ एप्रिल (प्रे.ट्र.) - `मुस्लीम खावातीन मर्कझ' या महिला दहशतवादी संघटनेच्या १२ दहशतवाद्यांना आज येथे अटक करण्यात आली. संसदेवरील हल्ल्याच्या प्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या महंमद अफझल याला सोडून देण्याची मागणी करत या संघटनेच्या ५० महिला दहशतवाद्यांनी आज शहरातील लालचौकात मोर्चा काढला होता.<br />राज्यात लागू असलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करून या महिला दहशतवाद्यांनी मोर्चा काढल्याचे पोलिसांनी सांगितले. (केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या नाकर्तेपणापुढे याहून दुसरे काय होणार ? अफझलची फाशी स्थगित ठेवली तेव्हाच पुढे काय होणार हे ठरले होते. त्याच्या सुटकेसाठी मुसलमानांकडून येणार्या दबावासमोर काँग्रेसचे सरकार टिकणार का ? - संपादक)UNIDTUNODIShttp://www.blogger.com/profile/04222426838782657727noreply@blogger.com0