नवरात्रीत एड्सचे रुग्ण वाढण्याचा धोका

नवरात्रीत एड्सचे रुग्ण वाढण्याचा धोका !
17-09-2009

-->
धर्मशिक्षणाच्या अभावाचे दुष्परिणाम !
हिंदूंचे सण आणि उत्सव हे मौजमजा करण्यासाठी नसून धार्मिकता जोपासून ईश्‍वराची उपासना करण्यासाठी असतात,हे धर्माचरणाअभावी विसरलेल्या हिंदूंनो, उत्सवाचे खरे महत्त्व जाणा !
मुंबई, १७ सप्टेंबर - नवरात्रीत एड्सचे रुग्ण वाढण्याचा धोका असल्याची चेतावणी आधुनिक वैद्यांनी दिली आहे. (इतके दिवस नवरात्रीत गर्भपाताचे प्रमाण वाढते, असे निरीक्षण करण्यात येत होते. आता त्याही पुढे जाऊन एड्सचे रुग्ण वाढण्याचा निर्माण झालेला धोक समाजाचे धर्मशिक्षणाच्या अभावी झालेले अध:पतनच दर्शवतो ! -संपादक) निरोध किंवा गर्भनिरोधक गोळया या एड्सपासून संरक्षण देत नाहीत, असे आधुनिक वैद्यांनी स्पष्ट केले आहे. एड्स क्षेत्रात मोलाची कामगिरी करणार्‍या अलका देशपांडे यांनी या सूत्राबाबत असे स्पष्ट केले आहे की, `तरीही तरुण-तरुणींकडून काही चूक झालीच तर त्यांनी एड्सच्या तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावे' (युवक-युवतींना स्वैराचारापासून रोखण्याचा उपदेश करण्याऐवजी चंगळवादाला उघड उघड प्रोत्साहन देणार्‍या अलका देशपांडे यांचा निषेध करावा तेवढा थोडाच ! - संपादक)

देशातील ४० सहस्र चौरस कि.मी. क्षेत्रावर नक्षलवाद्यांचा ताबा

देशातील ४० सहस्र चौरस कि.मी. क्षेत्रावर नक्षलवाद्यांचा ताबा
17-09-2009

-->
देशावर शासन कोणाचे ? गांधीवादी (षंढवादी) काँग्रेसचे कि नक्षलवाद्यांचे ?२० राज्ये आणि २३३ जिल्हे प्रभावित
एका बाजूने चीनने सीमेवर घुसखोरीच्या कारवाया करून भारताला जेरीस आणले असतांना नक्षलवाद्यांनी देशांतर्गत कारवाया करून जनतेला वेठीस धरले आहे. नेपाळमध्ये जसे नक्षलवाद्यांनी चीनचे साहाय्य घेऊन तेथील सत्ता हस्तगत केली, तसेच उद्या भारतातील नक्षलवाद्यांनी शेजारील चीनचे साहाय्य घेऊन गांधीवादी (षंढवादी) काँग्रेस शासन उलथवून देश ताब्यात घेतल्यास नवल ते काय ?
नवी दिल्ली, १७ सप्टेंबर - देशातील ४० सहस्र किलोमीटर भूभाग नक्षलवाद्यांच्या ताब्यात गेला आहे, अशी माहिती काल केंद्रीय गृह खात्याने संसदीय स्थायी समितीपुढे सादर केली आहे. (स्वातंत्र्यानंतर पाकने काश्मीरचा सहस्रावधी चौरस कि.मी.चा भाग गिळंकृत केला, १९६२च्या युद्धात चीनने सहस्रावधी चौरस कि.मी. भूभाग गिळंकृत केला. गेल्या दोन दशकांमध्ये पाकपुरस्कृत आतंकवाद्यांमुळे काश्मीरमधून हिंदूंना परागंदा व्हावे लागले, कोट्यवधी मुसलमान बांगलादेशी घुसखोरांनी देशाच्या जागेचा ताबा घेतला आहे आणि आता नक्षलवाद्यांकडून ४० सहस्र चौरस कि.मी.च्या भूभागाचा ताबा घेतल्याचे उघड झाले. या परिस्थितीला केवळ षंढ काँग्रेस शासनच उत्तरदायी आहे. देशाला संकटात टाकणार्‍या अशा देशद्रोही काँग्रेस शासनाला राष्ट्र आणि धर्मप्रेमी राज्यकर्त्यांच्या राज्यात कठोर शिक्षा देण्यात येईल ! - संपादक) काल भाजप नेते श्री. व्यंकय्या नायडू यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीपुढे गृह खात्याने नक्षलवाद्यांच्या कारवायांची माहिती दिली. नक्षलवाद्यांच्या विविध गटांनी या क्षेत्रावर ताबा घेतला आहे. येथेच नक्षलवाद्यांची सर्वाधिक हालचाल दिसून येते. येथे शासनाची यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडली आहे, अशी माहिती केंद्रीय गृह सचिव जी.के. पिल्लई यांनी या वेळी दिली. अलीकडेच गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी २० राज्ये आणि दोन सहस्र पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत माओवाद्यांचा प्रभाव जाणवत असल्याचे सांगितले होते. २३३ जिल्ह्यांना या हिंसाचाराला सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी मान्य केले होते. (हे निलाजरेपणे मान्य करण्यापेक्षा नक्षलवाद निपटून काढण्याचा पराक्रम दाखवा ! - संपादक)

सावंतवाडी (तालुका बारामती) येथे शिरसाई देवीच्या मूर्तीवर विष्ठा

सावंतवाडी (तालुका बारामती) येथे शिरसाई देवीच्या मूर्तीवर विष्ठा टाकून मूर्तीची विटंबना !
04-09-2009

सावंतवाडी (तालुका बारामती), ४ सप्टेंबर - काल पहाटेच्या वेळी हिंदुद्वेष्ट्यांनी येथील शिरसाई येथील शिरसाई देवीच्या मूर्तीला प्लास्टीकच्या पिशवीच्या साह्याने विष्ठा लावून ती पिशवी मूर्तीच्या चेहर्‍याला चिकटवून मूर्तीची घोर विटंबना केली !
(धर्माभिमान्यांनो, काँग्रेसच्या राज्यात तुमची मंदिरे सुरक्षित नाहीत, हे लक्षात घ्या ! हे कृत्य करणार्‍या हिंदुद्वेष्ट्याचा शोध घेऊन त्याला मोठी शिक्षा होईल, असा प्रयत्‍न करा ! - संपादक) हा प्रकार गावातील श्री. अनिल सावंत यांच्या सकाळी देवीचे दर्शन घ्यायला गेल्यावर लक्षात आला. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना कळवले. श्रद्धेय देवतेची विटंबना पाहून येथील हिंदूंचा उद्रेक झाला. संतप्‍त झालेल्या हिंदूंचा जमाव मंदिराभोवती एकत्र झाल्याने तिथे तणाव निर्माण झाला. या प्रकरणी मंदिराच्या विश्‍वस्तांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी मोठा फौजफाटा आणून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्‍न केला. तसेच मूर्तीची विटंबना करणार्‍या गुन्हेगाराला तात्काळ अटक केली जाईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी सर्व मंदिर आणि मूर्ती धुवून काढली. मंदिराची मूर्तीची शुद्धी करून, अभिषेक घालून मूर्तीची पूजा आणि आरती करण्यात आली. सावंतवाडी गावामध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून धर्मशिक्षणवर्ग सुरू आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये जागृती होत आहे. त्यामुळे धर्मद्रोह्यांना पोटशूळ ऊठून त्यातून त्यांनी केलेली घृणास्पद कृती असावी, असा काही लोकांचा समज आहे.
बरेच हिंदू ``पोलिसांमध्ये तक्रार द्यायला नको. त्यामुळे गावाची सर्वत्र बदनामी होईल'', असे म्हणत होते. (हिंदूंनो, तुमच्या देवतांची आणि मंदिरांची अशी विटंबना सर्वत्र होण्याचे प्रमाण वाढत असतांना त्याविरोधात एकत्र येऊन आवाज उठवला नाहीत, तर एक दिवस तुमचे देव आणि मंदिरे यांपैकी काहीच उरणार नाही, हे लक्षात घ्या ! - संपादक)पोलीसही ``ही बातमी गावापुरती मर्यादित ठेवा. बाहेर सांगू नका त्यामुळे लोकांमध्ये तणाव निर्माण होईल'', असे म्हणत होते. (वारंवार तणाव निर्माण होईल म्हणून घाबरणारे कर्तव्यचुकार पोलीस मूर्तीविरोधकांना शिक्षा करून अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्‍न का करत नाहीत ? निधर्मी काँग्रेसच्या ताटाखालचे मांजर झालेल्या पोलिसांनो, देव आणि धर्म यांचे रक्षण केलेत, तर तो तुमचे रक्षण करेल, हे लक्षात ठेवा ! - संपादक)

मिरजेत अद्यापही मुसलमानांच्या मुजोरीला उधाण

मिरजेत अद्यापही मुसलमानांच्या मुजोरीला उधाण !
मिरजेतील हिंदूंना तीन दिवस मुसलमानांकडून मरण्यास सोडणारी काँग्रेस राज्य करण्यास पात्र आहे का ?
04-09-2009


* सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनास मंडळांचा नकार सांगलीत दुसर्‍या दिवशीही बंद* पोलिसांचे हिंदूंवर अत्याचार हिंदुत्ववाद्यांच्या अटकेचे सत्र सुरूच; हिंदूंमध्ये तीव्र संताप
मिरज, ४ सप्टेंबर (वार्ता.) - अफझलखान वधाच्या कमानीवर आक्षेप घेणार्‍या मुसलमानांनी गणेशमूर्ती फोडल्या. त्याचबरोबर मारुति मंदिर आणि जैन मंदिर येथे गोमांस टाकण्याचा संतापजनक प्रकार केला. त्यानंतर काल हिंदूंच्या वाहनाची तोडफोड करून हिंदूंवर तलवारींनी आक्रमण करण्याचे सत्र मुसलमानांनी आरंभले. (हिंदूंना मोगल क्रूरकर्म्यांच्या राजवटीची आठवण करून देणारी काँग्रेसची राजवट ! हिंदूंनो, काँग्रेसची मोगलाई येत्या निवडणुकीत संपवा ! - संपादक) त्याच्या प्रत्युत्तरादाखल हिंदूही आज आक्रमक झाले. दंगलीच्या तिसर्‍या दिवशी हिंदूंनी मोर्चा काढण्याचा प्रयत्‍न केला; मात्र निष्पाप हिंदूंवर पोलिसांनी लाठीमार केला. (मुसलमान हिंदूंवर तुटून पडले असतांना बघ्याची भूमिका घेणारे पोलीस हिंदूंनी मोर्चा काढल्यावर मात्र त्यांना मारत सुटतात. अशा पोलिसांना हिंदूंनी कर भरून पोसायचे कशाला ? - संपादक) पोलिसांनी हिंदु महिलांनाही जखमी केले. त्यांनी गल्लीबोळांतून पाठलाग करत हिंदु तरुणांना बेबंदपणे मारहाण केली. (हिंदूंनो, या पोलिसांना लक्षात ठेवा. कृतीशील हिंदुत्ववाद्यांचे राज्य आले की, त्यांच्यावर कठोर कारवाई करा ! - संपादक) आज अनंत चतुर्दशीच्या दुसर्‍या दिवशीही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अफझलखान वधाचे चित्र उभारल्याशिवाय गणेशमूर्तींचे विसर्जन न करण्याच्या भूमिकेवर ठाम होती. येथील धर्मांध मुसलमानांनी केलेले मूर्तीभंजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासावर घेतलेला आक्षेप यांमुळे आज तिसर्‍या दिवशीही मिरज धुमसत होते. सनदशीर मार्गाने निवेदन देण्यासाठी निघालेल्या हिंदु महिलांवर पोलिसांनी आज श्रीकांत चौक येथेच लाठीमार केला. (अशा पोलिसांना `काफीर' म्हणत उद्या मुसलमानांनी त्यांच्यावर प्राणघातक आक्रमण केले, तर हिंदूंनी त्यांना का वाचवायचे ? - संपादक) हिंदु स्त्रियांवर बळाचा वापर करून पोलिसांनी पुन्हा एकदा या देशात कायद्याचा बडगा फक्‍त हिंदूंसाठीच असल्याचे सिद्ध केले. (पोलिसांच्या या पक्षपाताला विटून उद्या सहिष्णू हिंदूंनीही स्वत:च्या आंदोलनाची दिशा मुसलमानांसारखीच ठेवली, तर त्यात नवल ते काय ? - संपादक) लोकप्रतिनिधींसमोर हिंदूंच्या संतापाचा उद्रेक ! काल हिंदु तरुणांना ते अभ्यास करत असतांना घरात घुसून पोलिसांनी मारहाण केली. आज सकाळपासून दत्त मंगल कार्यालयाजवळ संतप्‍त हिंदु स्त्रिया एकत्र आल्या. त्यांनी समस्त स्थानिक लोकप्रतिनिधींचा निषेध केला. सुरभी गणेश मंडळाच्या प्रमुखांनी महिलांना समजावण्याचा प्रयत्‍न केला; मात्र महिलांच्या संतापापुढे ते हतबल झाले. त्यानंतर तेथे भाजपचे आमदार चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार संभाजीराव पवार, उपमहापौर शेखर इनामदार आदी आले. तेव्हा महिला आणि शेकडो पुरुष कार्यकर्त्यांनी त्यांचे ऐकण्यास नकार दिला. बराच वेळ कोणीही लोकप्रतिनिधींचे ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. या वेळी चंद्रकांतदादा पाटील यांनी ते कमान उभारीपर्यंत बेमुदत उपोषणासाठी बसणार असल्याचे जाहीर केले. तेव्हा महिलांनी त्यांच्याबरोबर निवेदन देण्यासाठी जाण्याची सिद्धता दर्शवली. या वेळी सहस्रावधी हिंदू निवेदन देण्यासाठी घोषणा देत श्रीकांत चौक येथे जमले. तेथे पोलीस मोठ्या फौजफाट्यासह उपस्थित होते. त्यांनी हिंदूंचा भव्य मोर्चा अडवला. (मुसलमानांसमोर नांगी टाकणारे; मात्र हिंदूंचा आवाज दडपण्यासाठी तत्पर असणारे पोलीस ! - संपादक)दोन आमदार आणि एक माजी आमदार यांच्या उपस्थितीत हिंदूंवर पोलिसांचा लाठीमार !तेथे हिंदूंना खाली बसवण्यात आले. दोन्ही आमदार गाडीवरून हिंदूंना मार्गदर्शन करणार होते; मात्र पोलिसांनी आमदारांना खाली उतरण्यास सांगितले. (जे पोलीस हिंदु आमदारांनाही जुमानत नाहीत, ते सर्वसामान्य हिंदूंशी कसे वागत असतील, याची कल्पनाही न केलेली बरी ! - संपादक) या वेळी आमदार आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. तोपर्यंत पोलिसांनी समस्त हिंदु महिलांना एका बाजूला बसण्यास सांगितले. त्यानंतर पुरुषांच्या जमावावर पोलिसांनी बेछूट लाठीमार सुरू केला. हिंदु तरुणांना अमानुषपणे मारहाण केली. (अशी मारहाण पोलिसांनी मुसलमान तरुणांना केली असती का ? त्यांनी ती केली असती, तर मुसलमानांनी काय केले असते, ते सांगायला नको. हिंदू तसे करत नाहीत, म्हणून पोलीस हिंदूंशी मगु्ररीने वागतात ! - संपादक) या वेळी पोलिसांनी अश्रूधुराच्या ४ नळकांड्या फोडल्या.सद्‍गुरु बाळ महाराज यांचे उपोषण : आज इचलकरंजी बंदइचलकरंजी - येथील सद्‍गुरु बाळ महाराज यांनी आज मिरज येथे भेट देऊन हिंदूंच्या संतप्‍त भावना समजून घेतल्या. (संतांना दंगलग्रस्त हिंदूंचे सांत्वन करावेसे वाटते; पण काँग्रेसच्या एकाही लोकप्रतिनिधीला दंगलग्रस्त हिंदूंकडे फिरकावेसेही वाटत नाही, हे संतापजनक आहे ! अशा काँग्रेसवाल्यांना हिंदुबहुल भारतात राज्य करण्याचा काय अधिकार ? - संपादक) त्यानंतर इचलकरंजी येथे येताच त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. सद्‍गुरु बाळ महाराज मिरज येथील शिवसेनेच्या कमानीवर अफझलखान वधाची कमान उभारावी, या मागणीसाठी उद्या, शनिवारपासून उपोषण करणार आहेत. त्याचबरोबर धर्माभिमानी हिंदूंनी उद्या, शनिवारी इचलकरंजी बंदची हाक दिली आहे.क्षणचित्रे* आमदार सर्वश्री चंद्रकांतदादा पाटील, सुरेश खाडे, माजी आमदार संभाजीराव पवार, उपमहापौर शेखर इनामदार पोलिसांच्या ताब्यात ! शिवसेना जिल्हाध्यक्षांसह अनेक हिंदूंना अटक आणि काही जणांवर रासुका ! सांगली येथेही दुसर्‍या दिवशी बंद !
`दैनिक सनातन प्रभात'ची पोलिसांकडून गळचेपी ! पोलीस प्रशासनाकडून हिंदूंवर होणारे अत्याचार, धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर होणारे हल्ले याचे सत्य विश्लेषण करणारे वृत्त `दैनिक सनातन प्रभात'ने आजच्या अंकात प्रसिद्ध केले होते. हे वृत्त सर्व हिंदूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सकाळी सराफ कट्टा येथील एका गणेश मंडळाच्या फलकावर `दैनिक सनातन प्रभात' लावण्यात आला होता. या वृत्तामुळे अनेक हिंदूंना सत्य परिस्थिती समजली. यामुळे हिंदुमधील जागृत होणारा धर्माभिमान पोलिसांना न बघवल्याने पोलिसांनी सदर फलकावर लावलेले दैनिक दुपारी १ वाजता काढून नेले. दैनिक काढून नेतांना पोलिसांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांची नावे लिहून घेतली. लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभाची केलेली ही गळचेपी बघून अनेक हिंदु संतप्‍त झाले होते. (याविषयीचे सविस्तर वृत्त उद्याच्या अंकात वाचा)
हिंदुत्वाच्या नावावर जोगवा मागणार्‍या हिंदुत्ववादी आमदार-खासदारांची आमदार चंद्रकांत पाटील यांनी लाज राखली !`मिरजेतील हिंदूंना आधार देण्यासाठी कोणीही लोकप्रतिनिधी उघडपणे समोर येत नसतांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी हिंदूंसाठी उपोषणाला बसून हिंदूंकडे मते मागायला येणार्‍या हिंदुत्ववादी पक्षांची एकप्रकारे लाज राखली. आमदार पाटील यांच्या माध्यमातून हिंदूंना एक नवा आशेचा किरण दिसला. केवळ मते मागायला हिंदूंकडे येणार्‍या हिंदुत्ववाद्यांनो, हिंदूंसाठी तुम्ही काय केले याचा विचार करा ! उद्या पुन्हा मते मागायला हिंदूंकडे जाल त्या वेळी हिंदू हाच प्रश्‍न तुम्हाला विचारतील, त्या वेळी नामुष्की ओढवू नये असे वाटत असेल, तर आताच सक्रिय व्हा !' (भाद्रपद पौर्णिमा, कलियुग वर्ष ५१११ (४.९.२००९))
काही न करण्यापेक्षा उपोषण करणे बरे !उपवासाच्या गांधीगिरीने काही साध्य होत नाही, हे ६२ वर्षांच्या भारताने अनुभवले आहे. देश आणि धर्म तारण्यासाठी आता शिवरायांनी आचरलेला क्षात्रधर्मच हवा!
पोलिसांचा असाही पक्षपातीपणा !हॉटेल रहिमतुल्लावर दगडफेक करणार्‍या चार हिंदूंना पोलिसांनी ताब्यात घेतांना अमानूषपणे मारहाण केली; मात्र त्याच हॉटेलमधून कोयता घेऊन हिंदूंवर चालून येण्याचा प्रयत्‍न करणार्‍या मुसलमानाला पोलिसांनी कोणतीही मारहाण न करता शांतपणे ताब्यात घेतले. हिंदू सनदशीर मार्गाने मोर्चा काढून त्यांचे निवेदन देण्यासाठी जात असतांना पोलिसांनी त्यांना अडवले. हिंदू शांतपणे बसले असतांना पोलिसांनी त्यांना पांगवण्यासाठी लाठीमार सुरू केला. त्यानंतर भेदरलेले हिंदू सैरभैर झाले. त्यानंतर चीडलेल्या हिंदूंनी पोलिसांवर प्रत्युत्तरादाखल दगडफेक केली. परिणामी पोलिसांनी हिंदूंना सनदशीर मार्गाने कृती करू दिली असती, तर दगडफेक झाली नसती, अशी संतप्‍त प्रतिक्रिया हिंदू व्यक्‍त करत होते. अटक केल्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. बजरंग पाटील म्हणाले की, मी आतापर्यंत पोलीस आणि प्रशासनाला सर्व ते सहकार्य करत आहे. असे असूनही पोलिसांनी मला अटक करणे चुकीचे आहे. (पोलिसांना कायदा सुव्यवस्थेसाठी साहाय्य करणार्‍या हिंदु नेत्यांनी यातून बोध घेऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना आता कोणते आदेश द्यायला हवेत, याचा विचार करावा ! - संपादक)

गंगाखेड (जिल्हा परभणी) येथे मुसलमानांकडून मंदिरांवर दगडफेक

गंगाखेड (जिल्हा परभणी) येथे मुसलमानांकडून मंदिरांवर दगडफेक !
08-08-2008

* विहिंपच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला * पोलिसांचा लाठीमार
गंगाखेड (जिल्हा परभणी), ८ ऑगस्ट - येथील गंगाखेड शहरात बुधवारी दोन गटांत झालेल्या हाणामारीनंतर मुसलमानांनी मंदिरांवर दगडफेक केली. या वेळी विश्‍व हिंदु परिषदेच्या शहराध्यक्षांसह ४ जण जखमी झाले. त्यामुळे संतप्‍त झालेल्या हिंदूंनी आंदोलन केले. त्यानंतर तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत लाठीमार केला. या लाठीमारात ५ जण जखमी झाले.

नागपंचमीच्या दिवशी येथील भगवती चौकातील वादग्रस्त पानपट्टीजवळ एका हिंदूचे मुसलमानाबरोबर भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. (हिंदूंचे सण आले की, नेहमीच अशा मारामार्‍या व दंगली कशा होतात ? - संपादक) त्यानंतर मुसलमानांच्या सुमारे १५० जणांच्या गटाने भगवती व स्वामी समर्थ यांच्या मंदिरांवर दगडफेक केली. (आपापसांत मारामारी झाली, तर मंदिरांवर दगडफेक करण्याचे कारण काय ? - संपादक) त्याच वेळी त्यांनी तीन दुचाक्या व एक चारचाकी यांची तोडफोड केली आणि एक मोटरसायकल जाळण्याचा अयशस्वी प्रयत्‍न केला. त्यानंतर त्यांनी विहिंपचे श्री. संजय अनावडे यांच्यावर तलवार, लोखंडी सळई व पाईप यांच्यासह हल्ला केला. तलवारीचा वार डोक्यात केल्याने श्री. अनावडे रक्‍तबंबाळ झाले.

ही घटना हिंदुत्ववादी संघटनांना समजताच त्यांनी काल सकाळी `शहर बंद'चे आवाहन केले. दुकानदारांनी या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हजारो हिंदूंनी तहसील कार्यालयासमोर जाऊन जोरदार निदर्शने केली. तहसीलदार श्री. भालचंद्र चाकूरकर यांना दिलेल्या निवेदनात भगवती चौकातील पानपट्ट्या हटवाव्यात, रिक्शा थांबा हालवावा, अशा मागण्या करण्यात आल्या. भगवती चौकात धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता तेथे असणारा एक झेंडा काढण्यासाठी चढल्यावरून पोलीस व हिंदू यांच्यामध्ये वादावादी झाली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराची नळकांडी फोडली. या वेळी एक वृद्ध आणि ६ तरुण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यानंतर आमदार श्री. संजय जाधव यांच्यासह हिंदुत्ववादी नेते व प्रमुख यांनी शांततेचे आवाहन केले. सध्या शहरात तणाव कायम असून पोलिसांनी या प्रकरणी १८ जणांना अटक केली आहे. शांतताभंग करणार्‍या ३५ जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या प्रकरणी श्री. संजय अनावडे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, `बुधवारी रात्री अकराच्या सुमारास अखिल, खालेद, जयू जयस्वाल व पिंटू जयस्वाल यांच्यासह इतर ३४ जणांनी परिसरात दगडफेक केली; तसेच खालेद याने डोक्यात तलवारीने वार केला. या वेळी त्यांनी सळई, पाईप आदींचा वापर केला.'

कुठे दंगली करणार्‍या मुसलमानांच्या मदतीसाठी धावून जाणारे मुसलमान

कुठे दंगली करणार्‍या मुसलमानांच्या मदतीसाठी धावून जाणारे मुसलमान लोकप्रतिनिधी, तर कुठे मार खाणार्‍या हिंदूंची साधी विचारपूसही न करणारे हिंदु मंत्री, हिंदुत्ववादी पक्ष व संघटना !
मुसलमानांनी केलेल्या दंगलीनंतरही निष्पाप हिंदूंची दखल न घेणार्‍या हिंदुत्ववादी राज्यकर्त्यांना लक्षात ठेवा !
27-05-2008

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर गावात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हल्ल्यामुळे सुमारे ९० हिंदु कुटुंबांना इतरत्र आश्रय घ्यावा लागला होता. एवढ्या मोठ्या दंगलीनंतर एकाही हिंदु मंत्र्याने अचलपूर शहराला भेट न दिल्याबद्दल जनतेमध्ये क्रोध निर्माण झाला होता. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष नसीम सिद्दीकी यांनी मात्र दंगलग्रस्त भागाला भेट दिली होती.'

`मर्सिडीज बेंझ' शाळेत ध्वजारोहण नाही मनसेकडून शाळेत तोडफोड

पुणे येथील `मर्सिडीज बेंझ' शाळेत ध्वजारोहण नाही ! मनसेकडून शाळेत तोडफोड !
15-08-2008

पुणे, १५ ऑगस्ट (वार्ता.) - येथील `मर्सिडीज बेंझ' या आंतरराष्ट्रीय शाळेत आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण न केल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी या शाळेत जाऊन तोडफोड केली. या वेळी या कार्यकर्त्यांनी `शाळेत राष्ट्रीय सण का साजरे केले जात नाहीत ?', याबाबत शिक्षकांना जाब विचारला.
(महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना सदर शाळेला जाब विचारावासा वाटतो, मग शासन अथवा प्रशासन यांना असे काही शाळेला विचारावेसे का वाटत नाही ? - संपादक) `मर्सिडीज बेंझ' ही शाळा सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकदाही शाळेत ध्वजारोहण करण्यात आलेले नाही. (एक शाळा राष्ट्रीय सण साजरा करत नाही व ही गोष्ट शासन आणि प्रशासन यांच्यासह शाळेत शिकणारे भारतीय विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळेच्या आजूबाजूचे नागरिक हे सर्वच जण खपवून घेतात, ही बाब भारतियांच्या राष्ट्रविषयक जाणिवा किती मेलेल्या आहेत, याची निर्देशक आहे ! - संपादक)
सदर बाब मनसेने एका पत्राद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती व `आंतरराष्ट्रीय शाळांत ध्वजारोहण व्हायलाच पाहिजे', अशी मागणीही केली होती; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कोणताही शासकीय अधिकारी वा कर्मचारी आज या शाळेत फिरकलाही नाही. त्यामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या आवारातील सामान व सुरक्षारक्षकाचा कक्ष यांची मोडतोड केली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या

हिंदूंनो, अखंड भारताच्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या ! - आचार्य धर्मेंद्रजी महाराज
अखंड भारताचे स्वप्न पहातांना पाक व बांगला येथील मुसलमान डोईजड होणार नाहीत, असे पहा !
15-08-2008

मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) - मातेचे विभाजन कधीच होत नसते. हजारो वर्षांची मंदिरे व मूर्ती उद्ध्वस्त करणार्‍या मुसलमान आक्रमकांनाही भारतमातेचे विभाजन करता आले नाही; परंतु माऊंटबॅटनच्या पत्‍नीच्या प्रेमाखातर जवाहरलाल नेहरू आणि विश्‍वासघातकी गांधी यांनी काही तासांत भारताचे विभाजन करून पाकिस्तानची निर्मिती केली. आता पुन्हा `अखंड भारता'च्या निर्मितीचा संकल्प करून गांधी-नेहरूंच्या पापाचे प्रायश्चित्त घ्या, असे आवाहन हिंदु धर्मप्रसारक आचार्य धर्मेंद्रजी महाराज यांनी येथे केले.

हिंदु मानवाधिकार मंचातर्फे काल जोगेश्‍वरी येथे `अखंड भारत संकल्पदिना'च्या निमित्ताने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आचार्य धर्मेंद्रजी महाराज हे प्रमुख वक्‍ते म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी मंचाचे प्रमुख कार्यकर्ते व ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, जोगेश्‍वरी येथील संघचालक श्री. जगदीश सामंत, प्रसिद्ध उद्योजक श्री. गोयंका आदी मान्यवर उपस्थित होते. आचार्य धर्मेंद्रजी महाराज पुढे म्हणाले, ``संपूर्ण विश्‍व हा एक परिवार आहे. `वसुधैव कुटुंबकम्' असा विचार फक्‍त भारतमातेने दिला आहे. या भूमीला लाखो वर्षांचा इतिहास आहे. या एवढ्या प्रदीर्घ इतिहासामधील `१४ ऑगस्ट १९४७' हा दिवस अत्यंत दुर्दैवी दिवस ठरला. या दिवशी भारतमातेचे तुकडे झाले. फाळणीला विरोध करणार्‍या गांधींनी विरोधासाठी एक दिवसही उपोषण केले नाही; मात्र फाळणीनंतर पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्यासाठी उपोषण करण्याची धमकी दिली. अशा गांधींवर `दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल, साबरमती के संत तुनें कर दिया कमाल' असे काव्य रचून स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीकारकांचे बलीदान मातीमोल ठरवण्यात आले आहे. आता पुन्हा `अखंड भारता'च्या निर्मितीच्या संकल्पपूर्तीसाठी एक फुंकर मारून विझणारे दिवे बनू नका, तर न विझणारी ज्वाळा बना.
''जम्मूतील हिंदूंची लढाई भारतप्रेमी व भारतद्रोही यांच्यामधील आहे !
जम्मूमधील हिंदूंनी जी लढाई सुरू केली आहे, तिच्यामागे श्री अमरनाथ देवस्थान मंडळासाठीच्या जमिनीचा मुद्दा हा निमित्तमात्र आहे. खरी लढाई ही भारतपे्रमी व भारतद्रोही यांच्यामधील `आर-पार की लडाई' आहे. ही लढाई विजय व विनाश यांमधील आहे. जम्मूतील हिंदूंनी जो अत्याचार सहन केला आहे, त्याचा रोष हा या लढाईतील शक्‍तीस्रोत आहे. राहिलेला काश्मीरही जाण्याच्या मार्गावर असतांना दुर्दैव आहे की, भारताच्या इतर ठिकाणच्या हिंदूंना त्याचे सोयरसुतक नाही. ते खाण्यापिण्यात व मौजमजा करण्यात दंग आहेत. असेच सुरू राहिले, तर अखंड भारत कसा होणार, असा प्रश्‍न आचार्य धर्मेंद्रजी यांनी विचारला. ``ही धर्म-अधर्माची लढाई आहे. पाकिस्तान हा देश नष्ट होणारच आहे. ईश्‍वराने ते आधीच केले आहे'', असेही आचार्य धर्मेंद्रजी महाराज म्हणाले.
हिंदुहितासाठी केवळ जगद्‌गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि `सनातन प्रभात' कृतीप्रवण आहे !
कार्यक्रमाच्या पूर्वी आयोजित केलेल्या वार्तालापामध्ये आचार्य धर्मेंद्रजी महाराज म्हणाले, ``सध्या हिंदूंच्या हितासाठी किती जण प्रामाणिकपणे कार्य करत आहेत ? केवळ जगद्‌गुरु नरेंद्राचार्यजी महाराज आणि `सनातन प्रभात' यांच्याशिवाय दुसरे कोणीच काही करत नाही.''

सत्य मजकुरामुळे मुसलमानांना राग

हिंदूंवर मुसलमानांनी केलेल्या अत्याचारांबद्दलच्या मजकुरामुळे मुसलमानाकडून हिंदु विद्यार्थ्याशी मारामारी !
15-08-2008

मुंबई, १५ ऑगस्ट (वार्ता.) - एका वहीवरील मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या अत्याचारांची माहिती हिंदु विद्यार्थ्याने सर्व विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवल्यामुळे एका मुसलमान विद्यार्थ्याला राग आला व त्याने हिंदु विद्यार्थ्याशी मारामारी केली.
(या देशात आता खरे बोलणे, हादेखील अपराध झाला आहे ! - संपादक) हे प्रकरण महाविद्यालयाने बदनामीच्या भीतीने मिटवले आहे. असली भयग्रस्त महाविद्यालये पुढील पिढीला स्वार्थांध व नेभळट बनवतील, यात शंका नाही ! - संपादक)
एका महाविद्यालयात हिंदु धर्माच्या संदर्भात माहिती असणारी वही एक हिंदु विद्यार्थी वापरतो. त्या वहीवर मुसलमानांकडून हिंदूंवर करण्यात आलेल्या अत्याचारांची माहिती देण्यात आली आहे. `ती वही वापरू नको', अशी धमकी एक मुसलमान विद्यार्थी सदर हिंदु विद्यार्थ्याला पूर्वीपासून देत असे. त्याला त्या हिंदु विद्यार्थ्याने कधीच दाद दिली नाही. काही दिवसांपूर्वी त्या हिंदु विद्यार्थ्याने त्या वहीवरील तो मजकूर सर्व विद्यार्थ्यांसमोर वाचून दाखवला. त्यामुळे मुसलमान विद्यार्थ्याला राग आला. (यात मुसलमान विद्यार्थ्याला राग येण्याचे काय कारण ? हा विद्यार्थी तर स्वतंत्र व धर्मनिरपेक्ष भारतात जन्माला आला आहे. उलट त्याला हिंदूंवर झालेल्या अत्याचारांची चीड यायला हवी होती. तशी ती आली नाही, याचाच अर्थ हा विद्यार्थी व त्याच्यावर संस्कार करणारे त्याच्या आजूबाजूचे घटक प्रत्येक गोष्टीकडे धर्माच्याच चष्म्यातून पहात असावेत. अशाने या देशात राष्ट्रीय एकात्मता कधीतरी साधली जाईल का ? - संपादक) त्याने हिंदु विद्यार्थ्याला मारहाण करण्याचा प्रयत्‍न केला. तेव्हा दोघांमध्ये मारामारी झाली. या वेळी लगेचच शिक्षक धावून आले. एका शिक्षकाने त्या मुसलमान विद्यार्थ्याला समजावले, ``प्रत्येकाला अभिव्यक्‍ती व धर्म स्वातंत्र्य आहे. जो इतिहास आहे, तोच या वहीवर लिहिला आहे. तुम्हीही तुमच्या धर्माचे काही आणले, तर कोणी काही बोलते का ? हे प्रकरण येथेच विसरा. बाहेर कुणाशी बोललात, तर दंगल घडू शकते. त्यामुळे महाविद्यालयाची बदनामी तर होईलच, शिवाय तुम्हालाही आम्ही निलंबित करू.''
त्यानंतर शिक्षकवृंदाची बैठक झाली. त्यांनी सदर घटना कोणालाही न सांगण्याचे ठरवले. या महाविद्यालयात १ हजार ५०० हिंदू व २०० मुसलमान विद्यार्थी आहेत. शहरात मात्र सुमारे ४० टक्के वस्ती मुसलमानांची असल्याने या प्रकरणी गुप्‍तता पाळण्यात येत आहे. (अशी गुप्‍तता पाळावी लागते, ही बाब धर्मनिरपेक्ष राष्ट्राला शोभते का ? अशा राष्ट्राला जगात कुणी धर्मनिरपेक्ष म्हणील का ? - संपादक) याबाबत त्या हिंदु विद्यार्थ्याच्या पालकांनी सांगितले, ``वहीवरील सत्य मजकुरामुळे मुसलमानांना राग येण्याचे कारण नाही. महाविद्यालयात कोणीही अशी जात्यंधता दाखवणे, हे सामाजिक दृष्टीकोनातून इष्ट नव्हे.'